V. S. Khandekar | |
- | |
8177664638 |
Rs.75/-
M.R.P.: Rs.100
You Save: 25% OFF
Vanhi To Chetvava (वन्हि तो चेतवावा)
Recipient :
* Required fields
or Cancel
Warning: Last items in stock!
Availability date:
वि. स. खांडेकर हे ललित लेखक होते तसेच गंभीर समाजचिंतकही होते. त्यांच्या समग्र साहित्यास समाजचिंतनाची किनार अंगभूत असायची. केवळ रंजक लिहिणं खांडेकरांची वृत्ती नव्हतीच मुळी! विशुध्द वैचारिक लेखन ते तन्मयतेने करायचे. त्यात नवसमाज निर्मितीचा ध्यास असायचा. त्यांचे समाज चिंतनपर वैचारिक लेख म्हणजे अपरासृष्टीच! गांधीवाद, समाजवादाधारित मानव समाज निर्मिती हे त्यांचं बिलोरी स्वप्न होतं. त्यांच्या कल्पनेतला नवा भारत विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित, श्रमप्रतिष्ठ, स्वदेशभावयुक्त, आंतरिक शुचितेने भारलेला असायचा. नवी स्त्री केवळ शिक्षित नव्हती तर सुजाण होती. सामान्यजन नैतिकता, न्याय व कृतिशीलतेस आसूसलेले ते कल्पायचे. नवा भारत घडवायचा तर निर्मितीचा वन्हि चेतायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. खांडेकरांची ही अपरासृष्टी समजून घ्यायची तर ‘वन्हि तो चेतवावा’तील वैचारिक लेख वाचायलाच हवेत. त्या शिवाय आपण नवा भारत निर्मिणार तरी कसा? नि केव्हा?
Author | V. S. Khandekar |
Translator | - |
Edition | 2012/01 - 1st/2004 |
Pages | 84 |
Weight (in Kg) | 0.112 |
Language | Marathi |
Binding | Paperback |
No customer reviews for the moment.
Rs.150
Rs.213 15% OFF Rs.250
Rs.149 15% OFF Rs.175
Rs.85 15% OFF Rs.100
Rs.85 15% OFF Rs.100
Rs.170 15% OFF Rs.200
Rs.170 15% OFF Rs.200
Rs.34 15% OFF Rs.40
Rs.63 30% OFF Rs.90
Rs.90 25% OFF Rs.120
Rs.88 20% OFF Rs.110
Rs.53 25% OFF Rs.70
Rs.75 25% OFF Rs.100
Rs.83 25% OFF Rs.110
Rs.56 20% OFF Rs.70
Rs.63 30% OFF Rs.90
Rs.120 20% OFF Rs.150
Rs.68 25% OFF Rs.90
Rs.128 15% OFF Rs.150
Rs.105 25% OFF Rs.140
Rs.150 25% OFF Rs.200
Rs.285 5% OFF Rs.300
Rs.143 5% OFF Rs.150
Rs.152 5% OFF Rs.160
Rs.238 5% OFF Rs.250
Rs.214 5% OFF Rs.225
Rs.238 5% OFF Rs.250
Rs.131 25% OFF Rs.175
Rs.248 10% OFF Rs.275
Rs.122 10% OFF Rs.135