मराठी वाङ्मयात स्वतःची स्वतंत्र मुद्दा निर्माण करणार्या असामान्य कवयित्री इंदिरा संत परिस्थितीशी झुंज देत उभ्या राहिल्या. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. Aakka Mi Ani Marathi Book by Veena...
आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारांच्या मनाची बैठक खूप महत्वाची असते. या पुस्तकातील कोणतेही पान उघडून वाचलेला विचार आपले जीवन आशावादी, उत्साही आणि आनंददायी करेल.
हे पुस्तक नाही, ही एक सुरेल साहित्यिक मैफिल आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात आजुबाजुला दिसणार्या माणसांच्या कहाण्या सांगणारी आणि त्या कहाण्यांच्या पलिकडे घेऊन जाणारी..
मुक्त अध्यात्माच्या आनंदवाटेवरून जाताना अनुभूतीचा अन समर्पणाचा झालेला ‘चैतन्यास्पर्श’
लेखकांनी लिहिलेली राजकीय विडंबन स्वरूपाची कविता मराठीत चर्चाविषय ठरली. वात्रटिकाकार म्हणून प्रसिध्द असणार्या लेखकांचे जुनी नवी पान या पुस्तकाचे कथा ललित लेख मुलाखती असे लेखनस्वरूप आहे.
गेली 35 वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्य असलेले प्रा. अनिल नेने हे अर्थतज्ञ, इंटरनॅशनल बँकर आणि व्यवस्थापन गुरू म्हणून ओळखले जातात.
मेघदूत हे अतिप्राचीन काव्य; पण तरीही त्यातले सगळे संदर्भ आजही ताजे वाटतात. प्रेम, विरह, शृंगार आणि अद्भुततेनी परिपूर्ण असे हे कथानक. | मेघदूत-Meghdoot by Dr Jyoti Rahalkar Marathi Book Online
पाथफाइंडर्स’ हे पुस्तक म्हणजे अनवट वाटेवरुन चालणा-या अनेक शोधकांची अनोखी गोष्ट आहे. ही माणसं नेहमीची चौकट सोडून जगणारी आहेत आणि त्या चौकटीबाहेरचं जग किती सुंदर आहे, हे सांगणारी आहेत. आपल ही वाट या सर्व प्रवाशांना सामाजिक भान देणारी आहे, मात्र त्त्याचबरोबर ती वाचकालाही त्या भानाची जाणीव करून देते.
सॉल्ट अँड पेपरची गंमत म्हणजे यात सलग कथा नाहीत, तर असे प्रसंग आहेत जे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी घडलेले आहेत, घडू शकणारे आहेत. भावनेच्या उंच शिखरावरुन समुद्राच्या खोल तळापर्यंत हिंडवून आणणारं असं हे प्रेम...
समाजशास्त्र, राज्यशास्त्र, स्त्रिया आणि विकास तसेच इतर अनेक मानव्यशाखांतील अभ्यासक, प्रशासनातील धोरणकर्ते आणि जिज्ञासूंसाठी महत्त्वाचा दस्त्तऎवज आहे. तसेच अधिकारी होऊ इच्छिणा-या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्य़ांसाठीही हा मोलाचा संदर्भग्रंथ आहे.
योगायोग घडू देण्यासाठी मनाच्या खिडक्या उघड्या ठेवायला हव्यात. कुठला तरी दूर देशीचा पक्षी येऊन अलगद बसणार असेल तुमच्या खांद्यावर... कुणी सांगावं पुढे जाऊन तो पक्षीच ओळख होईल तुमची...
कोवळ्या वयातलं पहिलं वहिलं अव्यक्त प्रेम,काळाच्या प्रवाहानं दूर...ओढून नेलेलं,अचानक वयाच्या चाळिशीनंतर आयुष्यात परत आलं तर...?