गणेश भाकरे लिखित "आसवांची शाई" हा कवितासंग्रह आहे.
सर्वसामान्यांचे जीवन, भावभावना, नातीगोती हे सारे त्यात सहजतेने येते. ‘साध्याही विषयात किती आशय मोठा सापडे’ अगदी या अर्थाचेच त्यांचे लेखन! नव्या जुन्या कथांचा हा संग्रह वाचक नक्कीच स्वीकारतील.
संत तुकारामांचे १०१ अभंग
Konstantin Stanislavski, Bharatmuni, Jerzy Grotowski, Bertolt Brecht, Orto या पाच भाष्यकारांनी खर्या अर्थाने रंगभूमीवरील अभिनयाचे मूलभूत चितन केले अशी या शोध ग्रंथांची परिकल्पना आहे.
दिलीपकुमारच्या चित्रपटांचा काळ तसेच त्याचे खाजगी आयुष्य अनेक समर प्रसंगांनी भरलेले आहे.
आदिवासी हलबा/हलबी जमात व भाषा एक अभ्यास
या पुस्तकरुपाने आपल्यासमोर येणारा डॉ वासुदेव आणि चंपाताई कानिटकरांचा जीवनवृत्तांत आपल्याला आफ्रिकेची सहल घडवितो आणि सुमनताईंनी आईवडिलांच्या संवादातून अनुभवलेला आफ्रिकेतील मुक्त घनदाट निसर्ग पदोपदी आपल्या भेटीस येतो.
माणूस माणसासारखं नैतिक जगला तरी खूप झालं...
आपण जन्म दिलेल्या मुलानं सर्वार्थानं मोठं व्हावं,आपल्या ’आयुष्याच्या संध्याकाळी’ त्यानं आपल्याला आधार द्यावा,आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुखानं व्यतीत व्हावी,एवढीच अपेक्षा आपल्या मुलाकडून आई-वडिलांची असते.
माणस जगताना आपल मन मेंदू शरीर जगण्याचे व्यवहार यांचे दोन कप्पे पाडूनच जगतो त्यातल्या एका कप्प्याला तो आपला कप्पा म्हणतो, एकाला बाहेरचा कप्पा.
अध्ययनाला भरतमुनींचे नाट्यशास्त्र:एक रसास्वाद नाव दिले कारण अध्ययन म्हणजेच रसास्वाद.
रवींद्र शोभणे या कादंबरीकाराने जी कथाबीजे कथेच्या स्वरुपात उमलली त्यांच्यावर कादंबरीचे आरोपण किंवा जबरदस्ती न करता कथेच्याच अंगाने फुलू दिली. कथेच्याच रुपात रुजविली...आणि त्यांचाच हा कथासंग्रह-भवताल.
तळपणारा परशू हातात धरणारे परशुराम, अमोघ, धनुष्य धारण करणारे परशुराम, क्रोधाग्निमुळे ज्यांचे डोळयातून अग्नीच्या ठिणग्याच बाहेर पडत आहेत असे परशुराम, हेच चित्र आपल्या डोळयांसमोर येते.
भूमिका हा सानिया या ज्येष्ठ लेखिकेचा कथासंग्रह आहे.
मानवी श्रमाला आणि बौद्धीक कष्टाला अत्यंतिक हीन दर्जाचा प्राप्त झालेला यंत्रवतपणा या सर्वांतून आकाराला आलेले जीवनवास्तव याचे यथार्थ चित्रण ‘बॉर्न इन द गारबेज’ कथा संग्रहातील कथांमधून साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
उद्योजकांना मदत व मार्गदर्शन व्हावे म्हणून माहितवर व आत्मवृत्तापर असे लिखाण श्री. अमर वझलवार व अनिरुद्ध वझलवार यांच्या पूर्व आयुष्यातील औद्योगिक अनुभवात शिरून नवीन उद्योजक मार्गदर्शन करण्याचा एक नम्र प्रयत्न केला आहे.
Amar Vazalwar, the yesteryear’s famous cricketer of Nagpur has turned writer in presenting his autobiography, which fulfils reader’s curiosity about the title ‘Chakravyuh’. It is entertaining and at the same time depicts real life story. When he entered into the business, times were not conducive for new business ventures.
आजच्या महानगरीय आणि शहराकडे वाटचाल करणा-या गावातील अनेकरंगी जीवनानुभवाचा वेध घेणा-या वाहोकर यांच्या कथांची मांडणी ही हटके आहे.
‘छावणी’चे आशयद्रव्य हे नाटकापेक्षा आंतराष्ट्रीय सिनेमाच्या तोडीचे आहे.
पुरुष जर इच्छा असेल तर बाई ठेवू शकतो, मग एखादे वेळेस स्त्री ने पुरुष ठेवला तर काय बिघडलं? झारखंडच्या कोळसाखाणींवर आधारित कामगारांच्या तोतयेगिरीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारी एका वेगळ्या पार्श्वभूमीवरची कादंबरी...
भूमीच्या तुकड्याला आपण देश म्हणतो. भूमीच्या एखाद्या तुकडयावर समूहानं हजारो वर्ष जेव्हा लोक राहतात. तेव्हा त्यांच्या जगण्यावागण्याची एक संस्कृती तयार होत जाते.
भारतात मुसलमानी राज्य आले व भारताची चार वर्णांची आश्रम व्यवस्था लोप पावून एकच वर्ण देशात उरला. त्याचे नाव शूद्र वर्ण. सारा समाज मुसलमानांचा गुलाम झाला. जो तो नावापुरता ब्राम्हण वा क्षत्रिय वा वैश्य होता. आपले काही चुकते आहे याचाच समाजाला विसर पडला होता. त्याचे स्मरण करून देणारे पहिले संत म्हणजे समर्थ रामदास व पहिले खरेखुरे क्षत्रिय म्हणजे शिवाजी. बाकीचा...
दिर्घकथेच्या आकॄतीबंधाची चर्चा करणारा तसेच काही निवडक दिर्घकथाकारांचा परामर्श घेणारा ग्रंथ आहे.
मालविका देखणॆंचे बालवाड्मयीन लेखन
जेष्ठ नागरिकांचे रोगनिदान व उपचारकौशल्य यात डॉ. संजय बजाज यांना तोड नाही. अगदी सोप्या भाषेत वृद्धांच्या विविध आजार व समस्यांवर डॉ बजाज यांनी वारंवार मार्गदर्शन केलेले आहे.
उमा कुलकर्णी अनुवादित माधव कुलकर्णी लिखित कथा
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक राजपुत्र असतो तशी प्रत्येक पूरुषाच्या मनात एक परी असते.ती त्याला दूर चांदण्यात दिसते.प्रत्यक्षात ज्याला ती भेटते तो भाग्यवंत. अशा जवळ येणार्या परीविषयी मनात धास्ती बाळगणारीही एक मानसिकता असते
जगभरातल्या अनेक क्षेत्रांमध्ये राबणार्या आपल आयुष्य घालवणार्या अनेक माणसांच्या गोष्टी आपण वाचतो जगात महत्वाच्या असणार्या मराठी नावाच्या एका भाषेतल्या प्रांतातल्या त्याच भाषेच्या साहित्यक्षेत्रात आपल संपूर्ण आयुष्य घालवणार्या एका लेखकावरची गोष्ट एक लेखक खर्च झाला
माणसांच्या प्रदेशातल्या काही व्यवधानांचा तळगाळ शोधणार्या या कथा आहेत एकूण माणसांचा प्रदेश
शेतकरी-शेतमजूर यांच्या वर्तमान जीवनात संघर्षाची ही कहाणी आहे.
लग्न संस्था ,कुटुंब व्यवस्था टिकून रहावी म्हणून केलेले समुपदेशन
बाबूजी आणि गदिमा या गगनाला गवसणी घाल।ण्याच सामर्थ्य असणार्या प्रतिभावंतांच्या प्रतिभेला वाचकांसमोर अलगद उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मुकुंद सराफांनी या पुस्तकातून केलाय.
स्वतंत्र भारताचे डॉ. राधाकृष्णन हे १० वर्षे उपराष्ट्रपती होते.
ग्रेसने निर्माण केलेल्या मोहजालातून बाहेर पडून वरील प्रश्नांची स्पष्ट, साक्षेपी, निइ:पक्ष उत्तरे शोअधणारा हा ग्रंथ होय.
जी.के.ऎनापुरे हे एक प्रागतिक लेखक. यांनी आताप्र्यंत खूप समीक्षा लिहिली आणि हे त्यांचे समीक्षेचे पहिले पुस्तक.
प्रवीण बर्दापूरकरांचे ललित लेखन
अमेरिकेतील ‘सॉलोमन नॉरथप’ या काळ्या माणसाने त्याची ही कथा १८५३ साली जगाला सांगितली आणि वाचकांच्या अंगावर ती कहाणी वाचून काटा आला.
नरेन्द्रभाई मोदी के जीवन की क्षण क्षण भारतमाता को समर्पित है…
सुरेश भट हा एक झंझावात होता केवळ काव्यक्षेत्रातील नव्हे तर सर्व जीवनक्षेत्रे गदागदा हलविणारा
शिक्षणाचा खरा अर्थ उलगडणारी डॉ.विजय पांढरीपांडे ह्यांची मनोरंजक फॅंटसी.
या काळातल्या जगण्याचे प्रश्न निराळे, प्रश्नांना सामोरं जाण्याची रीत आणि त्यावर शोधलेली उत्तरं निराळी. प्रसंग पार करून गेल्यावर आलेली समजूत, माणसांकडे बघताना त्यांच्यातल्या दिसणार्या असंख्य छटा, जे दिसतं ते व त्याच्या अवतीभोवती असलेलं पण दिसत नसलेलं, बघण्याचा त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार्या कथा.
कादंबरीकाराच्या कादंब-यांचा सर्वांगीण अभ्यास प्रस्तुत ग्रंथात केला आहे.
या पुस्तकात उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताच्या स्वभावाचा व स्वरुपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
लोकसत्ता मधील स्तंभ लेखन
कथाकार डी. एस. चौगुले ह्यांच्या नव्या कथासंग्रहातील या कथा आहेत. आषय आणि भाषा यांचे अचूक ज्ञान असलेल्या कन्न्ड साहित्यविश्वात कथाकार डी. एस. चौगुले आपली जागा प्राप्त करतील ही जाणीव वाचक आणि समीक्षक ह्यांच्यात विस्तारण्याची क्षमता ह्या कथासंग्रहात नक्कीच आहे.
‘कवी अनिलांची संपूर्ण कविता’ हा एक वाड्मयीन ठेवाच आहे! यात अनिलांच्या सर्व प्रकाशित, अप्रकाशित आणि निवडक अनुवादित कविताही अंतर्भूत आहेत; याशिवाय अनिलांचे काव्यचिंतनपर लेख, त्यांची मनमोकळी मुलाखत आणि काही मनोगतेही आहेत.
सुधीर रसाळांचा ‘कवितानिरूपणे’ हा कवितांच्या संहितासमीक्षापर लेखांचा संग्रह आहे.
कवितेवर प्रेम करणार्या सगळ्यांसाठी
कवितेचा विचार करताना साहित्यशास्त्राबरोबरच समाजशास्त्र आणि सांस्कृतिक मानवशास्त्र यांचाही आधार घेतला पाहिजे.
भारतीय शास्त्रीय संगितात ख्यालगायन अत्यंत लोकप्रिय आहे. सुश्री मंगल यांनी ख्याल गायनाचा सूक्ष्म अभ्यास करुन ख्यालगायन अधिक रोचक कसे होऊ शकते याचे या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. _ ॐ गयानंदा
बाबू मोशाय यांचं खोया खोया चांद हे नव पुस्तक नाटक-सिनेमाच्या प्रेक्षकांना खुळावून टाकेल
पापणी उघडणं म्हणजे जीवन, आंनद आणि उत्थान तर त्यानं ती मिटणं म्हणजे मृत्यू, दु:ख आणि पतन. संपूर्ण विश्वावर विजय मिळवून अपराजित आहे हे परिवर्तन.निर्माण होतं तेही परिवर्तनच असतं, नष्ट होतं त्यालाही परिवर्तनच म्हणायचं.
कला जेव्हा विशुद्ध स्वरूपाचा आनंद प्रदान करते तेव्हा तिने ललित कलांचे रूप धारण केले असते. या विशुद्ध आनंदामागे कुठल्या प्रेरणा कार्यरत असतात? कला तंत्रसाध्य असते की मंत्रसाध्य असते? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा आणि कलेमागचे तत्त्वज्ञान कलांचा परस्परांशी असलेला संबंध दृष्य कलांचे प्रायोगिक कलांशी असलेले नाते आणि ललित कलांच्या सादरीकरणाचे तंत्र यांचा शोध आणि...
डॉ. रवींद्र शोभणेंचा संदर्भग्रंथ
महाभारताच्या संदर्भातील मागेल पंधरा-वीस वर्षांपासूनचा माझा अभ्यास आणि त्यासंबंधीचे चिंतन या पार्श्वभूमीवर प्रस्तुत महाभारताचा मूल्यवेध हे लेखन करण्याचे मी धाडस केले. डॉ रवींद्र शोभणे
रवींद्र शोभणेंच्या कथा मानवी जीवनाचे विविव्ध पदर उलगडतात. मानवी जीवनातील विविध टप्प्यांचे चित्रण त्यांच्या कथेतून सखोलपणे येत असते.
माणसं घडवणार्याची गोष्ट ही हिंमतीने जगलेल्या आणि निगुतीने जगलेल्या आणि निगुतीने जपलेल्या आयुष्याची ’स्नेहकहाणी’ आहे.
‘माणसं मरायची रांग’ हे पुस्तक म्हणजे डॉ.सुधीर देवरे यांनी लिहिलेला कथासंग्रह.विविध विषयांवर लिहिलेल्या २५ कथांचा संग्रह केला आहे.
या पुस्तकामध्ये रूग्णांच्या व्याधीशी निगडीत अनेक कथा लेखिका मनिषा नागरे यांनी समाविष्ट केल्या आहेत. डॉ. आपल्यापरीने प्रयत्नांची पराकाष्टा करतो. पण मृत्यूतर प्रत्येकासाठी अटळ आहे. दुर्धर आजारांचा सामना करावा लागणार्या कथा या संग्रहात आहेत. वाचकांना सुद्धा या कथांमधून जगण्यासाठी काहीतरी सकारात्मक संदेश मिळेल.
लेखिका आशा बगे यांच्या दीपावली अंकांमध्ये आलेल्या कथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक.
अतिशय खरेखुरे आणि प्रामाणिक अनुभव मंटोच्या कथांची प्रेरणा आहेत. त्याचा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा धर्माशी संबंध नाही म्हणूनच तो आपले अनुभव अतिशय निर्भिडपणे मांडू शकला
15 फेब्रुवारीनंतर उपलब्ध विविध दृष्टीकोनातून पारखल्या जाणाऱ्या समाजापासून दूर केलेल्या स्त्रीला समाजात आणून तिला समजण्याचं आणि समजावण्याचं धाडस मंटोने केलं आहे.-मुहम्मद असलम परवेज.
मराठी कादंबरीची परंपरा शोधताना आणि त्या परंपरेची चिकित्सा करताना अनेक वाटा-वळणांनी घडत गेलेल्या या प्रवासाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या गौरवग्रंथात केला आहे.
मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार व्यावहारिक व विविधशास्त्रे, कला, क्रीडा यातील रुढ पारिभाषिक १०,००० शब्दांची मराठी शुद्धलेखन पॉकेट डिक्शनरी
साहित्य आणि ललित कला, विश्वात्म जीवन यांच्या आकलन, आस्वादन आणि मूल्यमापन ह्या परिक्षेत्रातील स्वरुपांची, प्रश्नांची गंगोत्री ‘सत्य, शिव आणि सुंदर’ ही मूलव्यवस्था आहे.
विजयराजेंचे संदर्भलेखन
आपल्या देशात एनजीओंचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे. मागील वर्षी देशातील असंख्य एनजीओंवर सरकारने बंदी घातली, तर काही निर्बंध लादण्यात आले. अशाच दुसरी बाजू उघडी करणारी ही कादंबरी....
सौ. सुनंदा सुरेश साठे यांनी लिहिलेल्या तीन नाटकांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
प्रा.डॉ.सौ.आरती कुलकर्णी आणि प्रा.डॉ.सौ.रेखा जगनाळे-मोतेवार यांनी लिहिलेल्या ‘नाट्यवलोकन’ या पुस्तकाचे सर्व नाट्यप्रेमी व अभ्यासक निश्चितच स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
विदर्भातील ज्येष्ठ कवयित्री श्रीमती प्रमिलाताई भागवत यांचे भारतीय सण, उत्सव आणि परंपरा सांगणारे पुस्तक वाचनात आले पुस्तकात चैत्र ते फाल्गून या बारा महिन्यात असलेले सर्व महत्वाचे सण व उत्सवयांची माहिती सुबोध पध्दतीने लेखिकेने सांगितली आहे.
डॉ.संजय बजाज यांचे आरोग्यविषयक लेखन
डॉ. अनिल कनगोंडांचे कादंबरीलेखन
मारवा ते मुद्रा या प्रदीर्घ वाटचालीची ही कदाचित अखेर असावी किंवा आरंभही.
गाव-खेड्यातील वास्तव समकालीन कथनात्मक साहित्याच्या आशयविश्वाचे एक लक्षणीय केंद्र आहे. शिक्षण, जागतिकीकरण यांमुळे गेल्या दोन-अडीच दशकांत झपाट्याने बदलत गेलेले हे वास्तव, त्याची उद्ध्वस्तता यांचे प्रभावी चित्रण अलीकडच्या कथनात्मक साहित्यातून सातत्याने प्रत्ययास येत आहे.
धान्ये, कडधान्ये व तेले म्हणजे आहारातील महत्वाचे घटक म्हणता येईल. यांचे प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे.
ही कादंबरी किन्नरांच्या जीवनातील दु:ख, वेदना, संघर्ष आणि स्वप्न साकारणारी आहे.
प्रतीक्षा मधील बहुतेक कथा स्त्रीविश्वाशी निगडीत आहेत.
मंटोवर केंद्रित एक संवाद श्रृंखला
निसर्गाला असंख्य आणि असीम संदर्भ असतात. भाषेलाही असंख्य आणि असीम संदर्भ असतात. - राजन खान
साहित्य प्रकारांतर समीक्षा आणि सिद्धांत । संपादक डॉ. शरयू तायवाडे । डॉ. राजेंद्र वाटाणे । डॉ. कोमल ठाकरे
कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात अडकून न पडता ज्ञानासाठी कला हे नवं भान साहित्यविश्वाला देणारा बोधी अर्थात ज्ञानदर्शी वाड:मयकार म्हणजे प्रेमानंद गज्वी.
कादंबरीचे मूळ नांव ‘आसाम इन फ्लेम्स’ हे आहे. या इंग्रजी कादंबरीचे शीर्षक इतके बोलके आहे की, भारताचा एक ‘आसाम’ नामक प्रदेश अनेक राजकीय व सामाजिक सम्यसांनी ज्वालांकित झाला आहे; याची जाणीव वाचकाला होते
सौ. मोहना मार्डीकर ह्या मराठीत व संगीतातही एम.ए आहेत. त्यांनी संगीत शास्त्राचा परिचय विस्तृतपणे लिहिला आहे.
प्राचीन काळापासून सर्वाधिक महत्त्वाचा ठरलेला वाङ्मयप्रकार म्हणून या संत साहित्याचा उल्लेख करावा लागतो. या पार्श्वभूमीवर संताच्या बंडखोरीबद्दल विचारमंथन व्हावे यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक प्राध्यापकांनी आपले निबंध सादर केले. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील संतांच्या प्रबोधनावर अनेकांनी वेगवेगळ्या बाजूने प्रकाश टाकला आहे. या...
‘सरकिट परमात्मा’ ही शोकांतिका फक्त त्याचीच नाही स्वप्ने उराशी घेऊन धावणार्या त्याच्यासारख्या प्रत्येकाची आहे.
सत्यापासुन साहित्यापर्यंत रविंद्र शोभणे यांची साहित्य-समीक्षा.
स्वत: लक्ष्मणच आपली चरित्र कथा सांगत आहे अशी या कादंबरीची रचना आहे.