ही विवेकानंदांच्या जीवनकार्यावरील आत्मचरित्रात्मक कादंबरी समाजाच्या विकासाच्या दृष्टिने चंद्रकांत खोत यांनी लिहिली आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद या परमश्रेष्ठ गुरू-शिष्यांनी घडविलेला इतिहास आणि संस्कृतिच्या समृद्धीकरणार्थ बजावलेली कामगिरी प्रभावीपणे मांडणारी बिंब-प्रतिबिंब ही कादंबरी.