वाचन जागर महोत्सवानिमित्त “समकालीन" प्रकाशनाची पुस्तके २५% सवलतीत
वाचन जागर महोत्सवानिमित्त “समकालीन" प्रकाशनाची पुस्तके २५% सवलतीत
मॅगसेसे पुरस्कार से सम्मनित सामाजिक कार्यकर्ताकी कहानी
सुहास कुलकर्णींचे पत्रकारीतेवरील लेखन
गडचिरोलीतल्या आदिवासींच्या जगण्याचि गोष्ट.
अपार कष्ट आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर स्वप्न साकारणार्या ध्येयवेड्यांची गोष्ट
आत्मनेपदी म्हणजे स्वत:विषयी. ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांनी स्वत:च्या साहित्य-कलेतील मुशाफिरीबद्दल केलेलं हे लेखन आहे.
कंडम बर्गड्यांच्या जनतेवरी| स्मगलर, बिल्डर, गुंड राज्य करी|| प्रत्येक नेता खिसे भरी| हाती धरोनि तयांसि...|| असे या समाजाचे प्राक्तन असल्यामुळे, ज्यांच्यावर अतुल कुलकर्णी यांनी हा उपरोध रोखला आहे त्या गेंड्याच्या कातडीची कुंडली कोणी मांडावी? एवढे खरे की, जनतेला हा उपरोध रुचेल. मलाही तो रुचला आहे.
सामान्य उद्योजकांची कर्तॄत्ववान स्फुर्तिकथा
संजय भास्कर जोशी यांचे ललित लेखन
हे पुस्तक म्हणजे लेखकाने केलेले प्रॅक्टिकल जर्नालिझम चा वस्तुपाठ.
प्रस्तुत पुस्तक म्हणजे मुंबईचं वर्णन किंवा चित्रण नाही. भेंडीबाजार, धारावी, गिरणगाव, आग्रीपाडा, कामाठीपुरा अशा मुंबईतल्या गरीब, कष्टकरी किंवा बदनाम आणि जगण्याशी रोज झगडा करणार्या वस्त्यांचं आणि तिथल्या लोकांचं जीवन पाहण्याचा हा प्रयत्न होय.
कॉर्पोरेट जगात मराठी माणसांची उत्तुंग झेप!
धुळे जिल्ह्यातील ६४५ गावात विखुरलेल्या १ लाख ३२ हजार गरीब कुटूंबांच्या दारिद्र्यमुक्तीची रचलेली प्रयत्नगाथा.
कथांमधलं गूढ आणि थरार अनुभवताना तुम्हाला धमाल येईल. भविष्यात आणखी काय काय़ घडू शकतं बरं, असा विचार तुमच्याही डोक्यात सुरु होईल..
महाराष्ट्रातल्या २४ जिल्हांतील १२५ गरीब, दुर्गम गावांना भेट देऊन केलेली तळागाळातल्या जनतेची वास्तपुस्त ‘दारिद्राची शोधयात्रा’
हाजी नदाफ हे आपली सारी हयात गरिबांच्या हक्कांची लढाई करण्यात घालवलेले मुस्लिम समजातले कार्यकर्ते आहेत.
सुहास कुलकर्णी, मनोहर सोनवणे यांचा विवेकवाद
या पुस्तकाला भारतात आणि भारताबाहेरही‘सामाजिक पत्रकारितेचा एक उत्तम वस्तुपाठ’म्हणून गौरवलं गेलं आहे.
गिर्यारोहण हा खेळ समाजात रुजवण्याचा ध्यास बाळगलेल्या गिर्यारोहकांच्या असीम धैर्याची आणि परिश्रमांची गाथा सांगितली आहे मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी.
माणसांचे नवनवे नमुने आपापल्या आयुष्यातल्या सुख-दु:खांसह अन चढउतारांसह त्यांना भेटत असतात. अशाच काही वल्लींची एका लिहित्या डॉक्टरने आपल्या खुमासदार शैलीत चितारलेली शब्दचित्रं
या पुस्तकात सत्याग्रही समाजवाद ही नवी विचारसरणी पुढे मांडली. या मांडणीतून गांधीवादाचा एक नवा अन्वयार्थ जावडेकरांनी खुला केला आहे.
लोकजीवनाचं, लोकसंस्कृतीचं, सुखदु:खाचं, निसर्गाचं आणि अस्सल विनोदाचं मौखिक लोकसाहित्य ऐकताना मी अनेकदा चकित झालो आहे. लिखित साहित्याच्या आधी हे मौखिक साहित्यच लोकरंजनाचं काम करत होतं.
गावातल्या गोष्टी गावखेड्यातील माणसांच्या सुखसु:खाच्या गोष्टी. काळजाला भिडणार्या, मन सुन्न करणार्या. या पुस्तकातील पहिल्या चार कथा वाचून मला जी. ए. कुलकर्णी यांची आठवण झाली.
प्रल्हाद काठोले यांचे अनुभवकथन
पंधरा लेखक.पंधरा पुस्तकं.आणि त्यांचं म्हणणं.
आपल्याला पडणा-या प्रश्नांची उत्तरं विज्ञान आणि फॅंटसी दोन्हीमधून शोधण्याचा. गोष्टीत हरवून जाणा-या आणि गोष्टीलाही प्रश्न विचारणा-या सर्व मित्रमैत्रिणींना या गोष्टी नक्कीच आवडतील.
मराठीतील महत्त्वाच्या व्यंगचित्रकारांनी निवडलेल्या स्वत:च्या व्यंगचित्रांचा संग्रह. मनोगतांसह
क्षितिजापलिकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच माणसाला जगातल्या अज्ञात कानाकोपर्यांचे ज्ञान होते. अशाच काही भटक्यांमुळे त्यांनी शोधून काढलेल्या हटके विषयांच्या अद्भुत जगाची सफर व्यसंगी लेखक निरंजन घाटे यांनी घडवली आहे.
महेंद्र कानिटकरांचे समुपदेशक लेखन
अनवाणी युवा संशोधकांनी घडवलेलं अज्ञात मुंबईचं दर्शन
एका पदयात्रेतून दिसलेलं वास्तव.
एकनाथ आवाड यांचे जातियवादाविरोधातील आत्मचरित्र
स्वतःच्या हालाखीवर मात करत बहुजनांसाठी आयुष्य वेच्णार्या निरलस व्यक्तिमत्वाची कहाणी
भारताची फक्त क्रिकेट टीम नव्हे तर संपुर्ण भारत हिच ’खरीखुरी टीम इंडिया’ असे सुहास कुलकर्णी म्हणतात
रत्नाकर मतकरी यांचे मुकुंद कुळे यांनी संपादित केलेले सामाजिक प्रश्नांवरील लेखन
खादी हा थेट महात्मा गांधींशी जोडला गेलेला शब्द. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचं एक प्रतीक. स्वातंत्र्यानंतरही खादी आणि ग्रामोद्योगाव्दारे ग्रामीण भारताच्या विकासाचं स्वप्न पाहिलं गेलं.
‘खरं खोटं काय माहीत’ हे गोष्टींचं पुस्तक आहे.
विविध क्षेत्रांतील कार्यरतांच्या कार्याचा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
प्रस्तुत पुस्तक हे एका अर्थाने महाराष्ट्रातील कार्यरत मंडळींना केलेला सलाम आहे. शहरी-ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी-जमीन-पर्यावरण-शेती-आरोग्य-शिक्षण-ग्रामविकास-आर्थिक सक्षमीकरण-अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे.
गणेश मतकरींच्या कथा
एका शेतकर्याच्या यशस्वी झुंजीची अज्ञात कहाणी
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्र्चर्य दडलेली आहेत!सजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल तर थक्क व्हाल गुरू! Kutuhalapoti book tell us hidden wonder of living things surrrounding us. Kutuhalapoti book is a research of living things life process.
माझा स्वभाव बादिष्टच. अनेक गोष्टी करुन पहायचा नाद. त्यात लाकूड हाती लागलं आणि कोरत बसलो. Lakud koratana is a famous story book in marathi. Lakud Koratana is written by Anil Awachat.
Learning to live again book is a story of Muktangan, narrated by its founder Anil Awachat. The writer is a popular Marathi auther, a recipient of several literary honors, including the Sahitya Akademi award. - Anil Awachat.
श्याम मनोहर यांच्या साहित्याचा उहापोह.
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वं. हे दोघेही एकाच वेळी कार्यरत होते, असा काळ म्हणजे १९१५ ते १९२०.
बहुरंगी महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक अंतरंगाचं जिल्हावार दर्शन घडवणारा दस्तावेज.
स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याचा विचार १८९५ पासून सुरु होता. त्याला मूर्त रुप १९५० साली आले. या काळातील घटना-घडामोडी, महात्मा गांधींच्या विचारांचा त्यावरील पगडा आणि प्रत्यक्ष घटनानिर्मितीची प्रक्रिया या सार्याचा वेध घ्र्णारे राज्यघटनेच्या एका ज्येष्ठ न्यायविदाचे विश्लेषण.
अनिल अवचट यांच्या चित्रकलेबद्दल. Majhi Chittarkatha is about writer's drawing. Majhi Chittarkatha is written by Anil Awachat.
स्वस्त आरोग्यसेवेसाठी आयुष्यभर झटणार्या डॉक्टरचं आत्मकथन
अनिल अवचट गेली पन्नास वर्षं लिहित आहेत. त्यांचा हा प्रवास कसा झाला, विषय कसे सुचत गेले, लिखाण कसं होत गेलं हे पाहणं चित्तवेधक आहे.
लोकशक्ती जागृत करून शाश्वत विकासाचा मार्ग स्थापित करण्यासाठी अविरत धडपडणाऱ्या लोकसेवकाची कहाणी
मॄत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या या थरारक कहाण्या. आपल्यातल्या प्रत्येकाला ’हरु नकोस, हा शेवट नाही’, असं सांगत राहणा-या.
अनिल अवचट यांचे ललित लेखन
शहराच्या झगमगाटापलीकडे गल्लीबोळांमध्ये वसलेल्या वस्त्यांबद्दल आपल्याला काय माहिती असतं?महानगरांच्या कुशीत लपलेल्या व्यामिश्र वस्त्यांमधले ताणेबाणे उलगडून दाखवणार्या सकस कथा.
रहस्य, थरार, मैत्री आणि धमालमस्ती असं जे म्हणाल ते सारं या गोष्टीत सापडेल.
एका तरूण डॉक्टर दांपत्याच्या वेगळ्या प्रवासाची सत्यकथा
चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं
बाबांचं हे स्वप्न हेमलकसात प्रत्यक्षात कसं उतरतंय त्याची ही गोष्ट. म्हटली तरी माझ्याही जीवनाची गोष्ट. - डॉ. प्रकाश आमटे. Prakashvata book deals with trials and tribulations of Dr. Prakash and Dr. Manda Aamte's life in Hemalkasa, district Gadhchiroli in Maharashtra. Prakashvata is written by the great social worker Prakash Baba Amte about the life of...
ना. धो. महानोरांवर अपार माया करणा-या पुलंच्या आठवणी.
माणूस आणि प्रणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अद्भुत गोष्ट
जगण्याच्या उलथापालथीत भोवंडून गेलेल्या माणसांची स्पंदनं...
रत्नाकर मतकरी साध्या माणसांच्या आयुष्यात अलगद शिरतात. त्यांना भेटलेल्या, दिसलेल्या माणसांची सुख:दु:खं, त्यांच्या व्यथा, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांची मुल्यं, त्यांच्या तडजोडी, त्यांची जिद्द यांचं या कथांमधून होणारं दर्शन आपल्याला थक्क करतं
लोकशाहीचा चौथा स्तंभ निष्पक्ष आणि निस्पृह असावा अशी अपेक्षा असते. त्या कसोटीवर वर्षानुवर्षं खर्या उतरणार्या पत्रकारी मानदंडांची एका ज्येष्ठ पत्रकाराने करुन दिलेली ही ओळख.
देव,आत्मा,साक्षात्कार वगैरे अतींद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध
शरद पवारांच राजकारणापल्याडच संवेदनशील आणि सुसंस्कृत रुप यातून वाचकांसमोर यावं.
स्वातंत्र्यानंतरचा पहिला यशस्वी लढा उभारणार्या अज्ञात सेनापतीची संघर्षकथा
शेतकर्यांची फौज निघे, गोष्ट शेतकरी संपाची ऎतिहासिक लॉंग मार्चची.
जवाहरलाल नेहरुंच्या योगदानाची आणि मर्यादांची तटस्थ चर्चा
सुहास कुलकर्णी यांचे सामाजिक घडामोडिंवरील लेखन
तेंडुलकरांचे व्यक्तिचित्र सांगणारे लेखन
उमलत्या मुलींच्या भावविश्वातली अनसेन्सॉर्ड पाने
स्त्री नावाच्या कोड्याचा शास्त्रीय उलगडा
एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर.
डॉ.श्रीराम गीत यांचा विवेकवाद
ना.धों.महानोर यांच्या विधान परिषदेतील महत्वाच्या भाषणांचा दस्तावेज
विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचार व कार्याचं महत्त्व अधोरेखित करणारं पुस्तक.
ना.धों.महानोर यांची शेती संबंधित आत्मकथा
राजकारणापल्याडचं सुसंस्कृत, संवेदनशील आणि विचारी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारं हृदयस्पर्शी पुस्तक.