गुरूजींनी विविध प्रकारचे लिखाण त्यांच्या आयुष्यात केले. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी हा आपला एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे.
प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या स्वातंत्र्यविषयक विविध लेखांचे संकलन.परिशिष्टामध्ये ‘राष्ट्रवाद व समाजवाद’या अप्रकाशित लेखाचाही समावेश केला आहे.
राष्ट्र निर्माण करताना प्रामुख्याने धर्म, जातीयवाद आणि एकाधिकारशाहीकडे वाटचाल या तीन गोष्टींचा अडथळा निर्माण होतो. या तीन अडथळ्यांना दूर करण्यासाठी ज्या भारतीय व्यक्तींनी प्रयत्न केले, त्यापैकी आठ व्यक्तींवरील लेख.
१८५० पासून १९६५ पर्यंतच्या वर्षांतील एकोणतीस पुस्तकांचा परिचय करून दिला आहे.
पुरातत्त्व सशोधन, इतिहासाचे वाचन, अध्ययन, अध्यापन यातून जाणवलेल्या काही गोष्टी, काही मुद्दे ह्या संग्रहातील निबंधांतून मांडले आहेत.
औरंगजेबाची सम्राट म्हणून कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची आहे. या पन्नास वर्षांमध्ये यशापयशाचे अनेक चढउतार औरंगजेबाने पाहिले. त्याचे व्यक्तिमत्त्व, विचार करण्याची पद्धत आणि निकटचे सहकारी हे सगळेच या कालखंडात बदलत राहिले. त्याची धर्मनिष्ठा आणि त्याचे शत्रू मात्र बदलले नाही. या बदलत्या परिस्थितीनुसार बदलत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा रवीन्द्र गोडबोले...
भजन हा नरहर कुरुंदकर यांच्या दलित साहित्याबद्दल केलेल्या विवेचक लेखनाचा संग्रह आहे.
समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल आणि सामान्य वाचकाचे कुतूहल जागॄत करुन त्याला या उपेक्षितांच्या जीवनाच्या एका महत्त्वाच्या अंगाचे दर्शन घडवेल असे या पुस्तकाचे स्वरुप आहे.
समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल आणि सामान्य वाचकाचे कुतूहल जागॄत करुन त्याला या उपेक्षितांच्या जीवनाच्या एका महत्त्वाच्या अंगाचे दर्शन घडवेल असे या पुस्तकाचे स्वरुप आहे. "भटक्या विमुक्तांची जातपंचायत खंड २"
समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल आणि सामान्य वाचकाचे कुतूहल जागॄत करुन त्याला या उपेक्षितांच्या जीवनाच्या एका महत्त्वाच्या अंगाचे दर्शन घडवेल असे या पुस्तकाचे स्वरुप आहे. "भटक्या विमुक्तांची जातपंचायत खंड ३"
समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल आणि सामान्य वाचकाचे कुतूहल जागॄत करुन त्याला या उपेक्षितांच्या जीवनाच्या एका महत्त्वाच्या अंगाचे दर्शन घडवेल असे या पुस्तकाचे स्वरुप आहे. "भटक्या विमुक्तांची जातपंचायत खंड ४"
समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल आणि सामान्य वाचकाचे कुतूहल जागॄत करुन त्याला या उपेक्षितांच्या जीवनाच्या एका महत्त्वाच्या अंगाचे दर्शन घडवेल असे या पुस्तकाचे स्वरुप आहे. "भटक्या विमुक्तांची जातपंचायत खंड ५"
कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.
कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.
कुणी नेता असो अगर नसो,हे माझे राज्य आहे,ते मला टिकवलेच पाहिजे,या जिद्दीने जनता मध्ययुगीन भारताच्या इतिहासात फक्त एकदाच लढली-ती या शिवाजीच्या राज्यासाठी...!
नव्या माणसांचा उदय पण मला नकळत, माझे जन्मापासूनच्या या काळातं केवढयातरी गोष्टी घडलेल्या होत्या ! लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरि देशमुख हे मरण पावले होते.
माणसं भेटतच असतात, त्यांच्यापैकी अनेकांच्या कर्तृत्वावर, कलागुणांवर, त्यांनी घेतलेले निर्णय, त्या निर्णयांमुळे उमटणारे पडसाद आणि परिणामांबद्दल बरंच बोललं जातं, लिहिलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांच्यातला माणूस मात्र दुर्लक्षित राहतो. आयुष्यात आलेल्या अशाच काही प्रथितयश व्यक्तींमधल्या माणसाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.
डेबू..तोच डेबूजी..तोच पुढचा गाडगेबाबा.त्या महारुखाच्या मुळांची ही शोधयात्रा…
‘दैनिक लोकसत्ता’ आणि मग ‘साप्ताहिक लोकप्रभा’त प्रकाशित झालेल्या स्तंभ किंवा लेखांचा संग्रह.
गुरूजींनी विविध प्रकारचे लिखाण त्यांच्या आयुष्यात केले. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी हा आपला एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे.
ना. सी. फडके आणि कमल फडके यांच्या सहजीवनाचा वस्तुनिष्ठ वेध.
`Eka Koliyane'is Marathi translation of English Book`The old man & the Sea 'by Earnest Hemingway
हा ललित - निबंध कधी एकीकडे झुकला म्हणजे वैचारिक होतो. दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ जातो. पण तो कथेसारखा दिसला, तरी कथा नसतो. ते एक चिंतनशील मनाने कथेच्या आविर्भावात केलेले भाष्यच असते.
ही कादंबरी वाचून कोणताही सुजाण, समंजस वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची दैन्यावस्था या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणामधून आपल्यासमोर येत राहते.
या पुस्तकात विठ्ठल वाघ यांच्या निवडक कविता आहेत.
पुस्तकांतील बहुतेक मजकूर उद्यान मासिकात प्रसिद्ध झाला होता.
संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी मराठी महिला पत्रकारांचा केवळ प्रवास नाही तर, माध्यमांवर महिलांनी निर्माण केलेल्या प्रभावावर,समकालावर थोडक्यात का असेना भाष्य त्यात आलंय त्यामुळे या मजकुराला प्राप्त झालेलं संदर्भमूल्य महत्त्वाचं आहे.
Manusmriti Contemporary Thoughts by Narahar Kurundkar Translated from Marathi by Madhukar Deshpande
पंचवीस डिसेंबर इ.स. एकोणवीसशे सत्तावीस रोजी कुलाबा जिल्हयातील महाड या गावी प्रथमत: मनुस्मृतीचे विधिपूर्वक दहन झाले.
गुरूजींनी विविध प्रकारचे लिखाण त्यांच्या आयुष्यात केले. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी हा आपला एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे.
ना. धों.ताम्हनकर लिखित संस्कारक्षम दुर्मिळ सहा पुस्तके.
गुरूजींनी विविध प्रकारचे लिखाण त्यांच्या आयुष्यात केले. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी हा आपला एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे
माणसाला संत नामदेवांसारखं जगता आल्म पाहिजे. कारण संत नामदेव माणसासारखे जगले होते.
नरहर कुरुंदकर यांच्या साहित्याच्या तीन खंडांपैकी 'निवडक नरहर कुरुंदकर' (खंड एक - व्यक्तिवेध) हा पहिला खंड. विनोद शिरसाठ यांनी या खंडांचे संपादन केले आहे .
माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल.
Narhar Ambadas Kurundkar was one of the leading intellectuals of modern Maharashtra. He worte extensively and prolifically on a wide variety of topics, ranging from Indian aesthetics and the Manusmriti to secularism in India and similar other themes. This book is his responses to a series of questions, on issues and problems facings modern India, that...
ललितलेखनाच्या मुलतत्त्वांची सुबोध मार्मीक चर्चा.
प्रवासलेखनात दिसणाऱ्या विसंगती आणि लेखाकांच्या विविध भूमिका यांचेही दर्शन यातून सहज घडते.
राघववेळ ही कादंबरी अशाच एका मांग कुटुंबाची आहे दारिद्रय, उपासमार आणि परावलंबित्व यांच्याशी लढणारे मांग कुटुंब पारतंत्र्यातही झगडत होते. (१९९५- साली - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कादंबरी)
विश्राम बेडेकरांचे कादंबरी लेखन. Ranangan is one of the famous marathi kadambari in marathi. Ranangan is written by Vishram Bedekar.
रिचर्डसची कालमीमांसा या पुस्तकानंतर प्रकाशित होणारा हा माझे समीक्षणात्मक लेखांचा पहिला संग्रह व क्रमाने दुसरे पुस्तक.
अकबराच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. अकबराचे बहुआयामी, बहुरंगी व्यक्तीमत्त्व, चरित्रातील महत्त्वाच्या घटना, त्याच्या निकट असणार्या व्यक्ती, राज्यकाराच्या पध्दती, अकबराचे धर्म-तत्त्वज्ञान यांविषयी असणारे विचार आणि यामधून प्रकट होणारे अकबराचे व्यक्तिमत्त्व व त्याची शासनव्यवस्था आणि तत्कालीन सामाजिक स्थिती यांच्यासंबंधी माहिती या पुस्तकात...
सांप्रदायिक व्यवहारात शब्द व कृती ह्यांना विशेष महत्व चढते;त्या मागचा अर्थ म्हणजेच विचार नाहीसा होऊ लागतो.
इस्त्राएलची आर्थिक सुबत्ता आणि तंत्रज्ञानातील उत्तुंग भरारी पाहून भारतातील सद्यस्थिती याबद्दलचे विवेचन लेखक डॉ. अभिजित वैद्य यांनी या पुस्तकात केले आहे. प्रवासवर्णनाच्या मर्यादा सांभाळून त्यांनी केलेली ही भाष्ये ही या पुस्तकाची बलस्थाने आहेत आणि त्यामुळेच हे पुस्तक प्रवासवर्णनाच्या पारंपारिक ढाच्यापासून वेगळे झाले आहे.
आपली लोकशाही फारशी जुनी नाही. नव्हे, ती बाल्यावस्थेतच आहे.
लेखक विनय हर्डीकर यांच्या जीवनात आलेल्या, समाज व संस्कृतीच्या विविध क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाची वेगळी मोहर उमटवणार्या व जीवन श्रीमंत करून जाणीव समृद्ध करणार्या चौदा व्यक्तिंवरील हे लेख आहेत.
फिरतीच्या नोकरीमुळे वारंवार शाखांवरुन हिंडावे लागे, ठिकठिकाणी ऐकलेल्या व पाहिलेल्या चुटक्यांचा उपयोग या कथेच्या ओघात मी केला आहे.
गुरूजींनी विविध प्रकारचे लिखाण त्यांच्या आयुष्यात केले. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी हा आपला एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे
स्वातंत्रोत्तर वडार समाजाला भेडसावणार्या अडी-अडचणींचासुद्धा मी ऊहापोह केला आहे. वडार समाजातील श्रद्धा, अंधश्रद्धा, सण, उत्सव, चालीरिती, व्यसनाधीनता, शिक्षण, बोलीभाषा इत्यादी बाबींवर मी माहिती घेऊण लिहिलं आहे.
युवकांच्या मनाला भेडसावणार्या काही प्रश्नांची उत्तरे, अनेक अमूर्त संकल्पना नरहर कुरुंदकर यांनी या पुस्तकात समजावून सांगितल्या आहेत.
डॉ. सामंतांचा शिवाजीराजांवरील हा एक ग्रंथ एका नवीन, आजप्र्यंत दुर्ल्क्षित आणि ब-याच अंशी अज्ञात असलेल्या एका अंगावर लिहिलेला आहे.
विनय हर्डीकर हे चिंतनशील पत्रकार म्हणून ओळखले जातात. घटनांमागचे विविध पैलू समजून घेणे आणि नेमक्या भाषेत ते वाचकांना उलगडून दाखविणे त्यांना आवडते. त्यांनी वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक चळवळींत भाग घेतला असल्याने त्यांचे अनुभवविश्व हे ग्रंथांपुरते मर्यादित राहत नाही. "विठोबाची आंगी' या नव्या पुस्तकात गेल्या काही वर्षांतील त्यांचे लेख संग्रहित करण्यात आले...
प्रश्न असा निर्माण होतो की, हे महाभारत वाचावे तरी कसे ?
(१९६८- साली - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - ( महाभारतावरील व्यक्तिरेखा)