3 झाकिया मॅन्शन मधल्या करीम अली कुटुंबाची आणि मानस खेरची ही गोष्ट.
तेंडुलकरांशी संबंधित हे ललित लेखन रेखा इनामदार-साने यांनी केले आहे.
’इस्रो’ मधल्या त्यांच्याच एका जिवलग मित्राने डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा वेध.
आईविषयी खुप काही सांगता येतं तरिही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं.
`…. आजच्या ठळक बातम्या’ अर्थात TV Journalism.
जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणार्याल या आंधळ्याच्या गायी…
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा लढा या पुस्तकात मांडला आहे.
प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.
मुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ गेला.
समलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत, वयाच्या बराव्या तेराव्या वर्षापासून प्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव.
संत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल, असा हा प्रबंध आहे.
दहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरुकिल्ली.
पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत.
आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानेतर विषयाकडे असेल, तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक...
स्वातंत्र्यलढ्यातील एक रहस्यमय सत्यकथा
बेळगावसारख्या छॊट्य़ा गावातल्या मुलाची ऐका हूड मुलगा ते सरखेल एक जीवनप्रवास.
स्वामी विवेकानंदांचे नाव आणि ढोबळमानाने त्यांचे चरित्र आपल्याला माहीत असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामीजींनी संवेदनशीलता जपली होती, जन्मदात्या आईसाठी कौटुंबिक भाऊबंदकीत लक्ष घालणे त्यांना भाग पडले होते, अगदी कोर्टकचे-याही कराव्या लागल्या होत्या... हा असा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. त्यांच्या चरित्रातील अशा अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे हे पुस्तक.
हे पुस्तक केवळ डॉ.अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे.Agnipankh is one of the best motivational book by Dr. Kalam. Agnipankh an Autobiography of A P J Abdul Kalam, former President of India. Agnipankh was written by Dr. Kalam and Arun Tiwari.
अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजेचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास.
’प्रभात’कालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कांदबरी.
आपलं आयुष्य म्हणजे ईश्वरानं दिलेली देणगी आहे, अशा भावनेनं त्यांची जीवनावर, जीवनमूल्यांवर अम्लान, अव्यभिचारी निष्ठा आहे. त्यामुळेच रोजचा दिवस त्यांना नवी उमेद देतो.
एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.
शेषराव मोरेंचे सामाजिक भारतावरील लेखन
शेषराव मोरे यांच्या कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला या ग्रंथाचा प्रतिवाद.
उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणार्या जागत्या चळवळीची सत्यकथा.
एस. एस. सी.परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या हतवळणे भावाबहिणींनी स्वतःच्या तयारीसाठी लिहिलेले ८ वी ते १२ वीच्या सर्व विद्दार्थ्यांना उपयुक्त असे उत्कॄष्ट मराठी निबंध.
एस. एस. सी.परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या हतवळणे भावाबहिणींनी स्वतःच्या तयारीसाठी लिहिलेले ८ वी ते १२ वीच्या सर्व विद्दार्थ्यांना उपयुक्त असे उत्कॄष्ट मराठी निबंध.
एस. एस. सी.परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या हतवळणे भावाबहिणींनी स्वतःच्या तयारीसाठी लिहिलेले ८ वी ते १२ वीच्या सर्व विद्दार्थ्यांना उपयुक्त असे उत्कॄष्ट मराठी निबंध.
आल्फ्रेड हिचकॉक...संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट! `सस्पेन्स मास्टर' हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे.
चांगले अर्थशास्त्र प्रत्येकासाठीच चांगली कामगिरी करणारे असते.
जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी...कोणताही ’अभिनिवेश’ नसलेली सुंदर कादंबरी.
रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.
जटा निर्मूलनाची कथा आणि व्यथा धडक मोहीम
नरेंद्र दाभोळकरांचा विवेकवाद
विज्ञानाच्या झपाट्याने होणार्या प्रगतीने दिपून गेलेली मानवजात, विसाव्या शतकात विश्र्वरूपाने भयचकीत झाली.
निराश तरूणाईला आशावादी,महत्वाकांक्षी बनवणारा ,प्रत्येकाच्या अम्तरीचा दिवा प्रज्वलित करणारा.
पत्नीला केंद्रस्थानी ठेवून एका पुरूषाने लिहिलेले हे आत्मचरित्र. पुरूषोत्तम बाळकृष्ण काळे जुन्या जमान्यातले उदयोगपती.
पूर्व पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन त्यांनी मांड्लेल्या विचाधारांचा वेध.
इतिहासाच्या स्तिमित करणार्या वाट्चालीचा वेध घेणारे पुस्तक.
माणसाच्या एका प्राचीन स्वप्नाला अर्वाचीन पंख बहाल करणा-या एका अद्भुत यंत्राची चित्तथरारक कथा. वैज्ञानिकांच्या प्रयोगांची, वैमानिकांच्या साहसाची, यशापयशाची, विक्रमांची आणि अपघातांची, सृजनाच्या आनंदाची आणि विनाशाच्या दाहकतेचीही. असंख्य दुर्मीळ चित्रांनी सजलेली, प्रेक्षणीय आणि वाचनीयही...
आर्मी ऑफिसर नेमके काय करतो? वरिष्ठपदाकडे वाटचाल कशी करतो? याबाबत सुटसुटीत, सखोल व सुयोग्य मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. मुलांना आणि त्यांच्या पालकांना अतिशय उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे.
जी. एं. च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी वि. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी. एं. च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथांतील पात्रे या प्रयासातून उभ राहिलेले हे पुस्तक!
Arthat book is related to theorem of economics. Arthat book is written by Achyut Godbole.
476 साली भारतात आर्यभट नावाचा महाबुध्दिमान खगोलशास्त्रज्ञ जन्माला आला. 'आर्यभटीय' हा त्याचा ग्रंथ प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा अमूल्य ठेवा आहे.
आर्यांचा प्रश्न हा मानवी इतिहासातील सर्वांत जटिल समस्या आहे.
लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि 'नारायण राजहंस'चा 'बालगंधर्व' झाला.
प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह.
असावी शहरे आपुली छान
विल्यम कॅरी यांचे चरित्र
’अशी होती शिवशाही’ हा रुढार्थाने शिवशाहीचा इतिहास नाही. ’महाराष्ट्र राज्या’ चे संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दात इतिहासाच्या समकालीन अस्सल साधनांवरुन उकलून दाखविण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.
कला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये प्रचंड उलथापालथ करून टाकणाऱ्या छोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी.
अटलजी कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी.
आवर्तन भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता.
वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचे आयुर्वेदविषयक पुस्तक.
विनायक पांडुरंग करमरकर. कौशल्यपूर्ण शिल्पनिर्मितीचा सातत्यानं उत्कृष्ट अविष्कार त्यांच्या 1928 मधील पुण्याच्या शिवस्मारकानं इतिहास घडवला
...आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणार्याच या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ.
गाढवू... मांजरू... कोंबडू... वासरू... बछडअ... मगरू...पालू... मोरू... ही आणि अशी भन्नाट बाळं या पुस्तकात आहेत
कुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत त्यांचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या परिघापलीकडे पसरलेले आहे
दिलीप कुलकर्णींचे पर्यावरण विषयक लेखन
दिलीप कुलकर्णींचे पर्यावरण विषयक लेखन
आपल्या वेगवेगळ्य़ा सोंगातून आजच्या बेगडी आयुष्यावर अन त्यातल्या दांभिक दुट्प्पीपणावर झगझगीत झोत टाकणारा बहुरूपी.
प्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.
ही बखर कुण्या एका राजाची वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही. ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर.
स्वातंत्र्यपूर्व भारतातील महत्वाच्या संस्थानांचा रंजक वेध.
सर्वांनी वाचावे असे.शिक्षणविषयक जाणीव समृध्द करणारे पुस्तक.
सोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून, नवनवी उपकरणं, बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके, घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत. नावासकट आत सर्व काही असणारं -
आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे. दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकपात्रिकांच्या पुस्तकाची.
आपल्या संग्रही ठेवावे आणि वारंवार संदर्भासाठी चाळत राहावे, असे हे पुस्तक ठरले आहे.
सामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचे शोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदर क्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे!
प्रायोगिक रंगभूमीवरील प्रतिभावंत नाटककाराच्या चिंतनातून साकारलेला नाटकविचार
‘बेगम बर्वे’ची जन्मकथा सांगितली, तरी नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेचा संगतवार उलगडा मलाही करता येणार नाही. वाटते की, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीच्या कहाण्या ह्या हिमनगासारख्या असतात.
इंग्रजांनी आपली राजकीय उद्दीष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा आजवर ज्या बाबींकडे पुरेसे लक्ष पुरविले गेले नाही, त्या गोष्टी नजरेस आणू इच्छिते. या खटल्यातील काळी बाजू फारशी कोणास माहित नाही, त्यावर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश.
भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहणे अत्यावश्यक आहे. तथापि गेल्या सत्तर वर्षांतील आपली वाटचाल मात्र अत्यंत निराशाजनक आहे. आता तर देश हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वळण अत्यंत धोक्याचे ठरेल, असा गंभीर इशारा देणारे हे पुस्तक आहे.
पर्यावरण, आर्थिक अन सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा.
भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्शा.
आतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले. इंजिनिअरींगपासून अभिनयापर्यंत. मनस्वी भटकणं आणि छायाचित्रण हे त्यापैकी एक.
ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका.
माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही त्याच्या शरीर मनावर,बुध्दी अन वर्तणुकीवर प्रभाव पाडण्याचे सामर्ध्य असणार्या भावी काळातील अचाट शोधांचा वेध.
अफ़गणिस्तानातील परिस्थिती संवेद्नशील! तेथील स्त्री- उद्योजक विश्वासाचं निरीक्शण नोंदवायचं हे तिचं काम. ’जायचं अड्लं आहे का?’
एक सच्चा, सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह.
माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद… आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद... किती तऱ्हांनी विभागून डोकी ’भिन्न’ करतात.
भूगोल हा विषय सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असला, तरी बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे.त्या विषयाशी विशेषत: प्राकृतिक भूगोलाशी संबंधित शेकडो कल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश.
उद्ध्वस्त समाजजीवन,सामाजिक रेटे-ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभ यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी!
नरेंद्र दाभोळाकरांचे वैचारिक लेखन.
देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश भूतान. पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणार्या लोकांचा देश, आपला सगळाच देश जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणार्यांचा देश, हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला अशा या जगावेगळ्या देशाचा...
भूतान आणि क्यूबा ह्या दोन राष्ट्रांच्या ’सम्यक विकासा’च्या दिशेत चाललेल्या वाटचालीचा हा परिचय आणि विश्लेषण.