पोटासाठी कसरतींचे खेळ करत गावोगावी भटकणार्या या तरुणाच्या आयुष्याचे तारू दुसर्या महायुद्धाच्या काळात कसे भरकटत गेले आणि अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार, तुरुंगवास सहन करत शेवटी ‘घरा’च्या किनार्याला कसे लागले ‘त्या’ ची ही रोमहर्षक कथा
डॉ.अँथनी सॅटिलारो यांच्या ‘Recalled By Life' या आत्मकथनावर आधारित.
या कथा आहेत आजच्या स्त्रीच्या. प्रत्येक कुटुंबातील स्त्री कुटुंबातील सर्वांसाठी सतत कष्टत असते. सर्व वयाच्या स्त्रियांच्या कथा! वाचकांना त्या आपल्याच वाटतील.
या गुणसंपदेचे वर्णन करणा-या कथा मुलांनी - उदयाच्या नागरिकांनी वाचणे ही काळाची गरज आहे. स्वाभिमानी, राष्ट्प्रेमी वाचणे ही काळाची गरज आहे.
जे. कृष्णमूर्ती यांचे ब्रॉकवूड पार्क स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी झालेले संभाषण
९ नोव्हेंबर २०१९! अयोध्येच्याच नव्हे, तर अवघ्या देशाच्या इतिहासातील भाग्यशाली दिवस! इ.स. १५२८ पासून हिंदूंनी चालवलेल्या रामजन्मभूमीसाठीच्या अथक लढ्याची यशस्वी सांगता ज्या दिवशी झाली तो हा दिवस! आपल्या अस्मितेच्या या जाज्वल्य हुंकाराचा अभिमानास्पद आलेख रेखाटणारं, हे एक संग्राह्य पुस्तक!
आजच्या कॉम्पुटर आणि इंटरनेटच्या युगात तरूणांची जीवनशैली पाश्चात्य देशांप्रमाणे होउ लागली आहे. जीवनशैली पाश्चात्य देशांप्रमाणे होउ लागली आहे. जीवनशैली ही आजार उद्भवण्याचे कारण असू शकते,
हे पुस्तक लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे
एकाच कुटुंबातील, दोन पिढ्यांमधील या चार स्त्रिया, उच्चशिक्षित, पुरोगामी आणि प्रगल्भ विचारांच्या. स्त्रियांवरील अन्याय, स्वातंत्र, शिक्षण, कुटुंबातील त्यांचे स्थान या विषयांना प्राधान्य देऊन लिहिलेल्या, काळाच्या पुढे जाऊन विचार करणार्या या कथा वाचकांना आवडतील.
अनेक संकटांना झुकांडी देणाऱ्या एक जर्मन सैनिकाची चित्तथरारक साहसगाथा....
या कथासंग्रहातील बहुतेक कथांमध्ये महानगरातील जीवन, स्त्री-पुरुषांना म्हातारपणी येणारं असहाय्य एकाकीपण; समाजातील निम्नस्तरीय कुटुंबातील स्त्रीची दु;ख, कष्ट आणि असहाय्यता असे विषय हाताळले आहेत. या सर्व कथा सत्यकथा आहेत
मधुराणी भागवत या स्वत: सुग्रण तर आहेतच, शिवाय यांनी अनेक वर्षे केटरिंग व्यवसायही यशस्वीपणे केला आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा तरूण मुलींना-सुनांना मिळावा म्हणून हे छोटे पुस्तक प्रकाशित करत आहोत.
डॉ. अब्दुल कलाम या महामानवाच्या अयुष्यातील चढ-उतार सांगणारा; डॉ. रविकांत पागनीस लिखित चरित्रपट.
हिचकॉक आणि रहस्यकथा हे एक अजोड समीकरणच ! गूढ, रहस्यमय वातावरणात वाचकाला खेचून नेणा-या आणि खिळवून ठेवणा-या अनोख्या कथांचा हा संग्रह पुन: प्रकाशित करीत आहोत.
जे. कृष्णमूर्ती यांचे ब्रॉकवूड पार्क स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी झालेले संभाषण बा्रॅकवूड पार्क येथील संमेलनात 30 ऑगस्ट 1977 रोजी झालेल्या सभेतील चर्चेचे टिपण
`इंडोनेशिया’ म्हणजे ‘बाली’ असा एक सार्वत्रिक समज आहे; पण प्रत्यक्षात ‘इंडोनेशिया’ म्हणजे दक्षिणगोलार्धातील सतरा हजारांहून अधिक लहान-मोठ्या बेटांचा समूह! बहुसंख्य मुस्लिमधर्मीय राहत असलेल्या या देशाच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे, राष्ट्रीय विमानसेवेचे नाव ‘गरुडा’ आहे; आणि राजधानीती प्रमुख चौकात कृष्णार्जुनाच्या रथाचा भव्य पुतळा आहे!
तत्काल झालेले आकलन अमलात आणू लागले की आवश्यत ती क्षमताही आपोआपच अंगी येते. जीवनाच्या विविध गुंतागुंतीच्या प्रश्नांची तपासणी करायची असली तर कुठल्याही विशिष्ट तत्वज्ञानात, विचारप्रणालीत किंवा कार्यपध्दतीत गुंतून पडता उपयोगी नाही.
मुलांच्या आवडत्या जपानी गोष्टी जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. मुलांवर उत्तम माणूस, नागरिक बनण्यासाठी संस्कार करण्याचं सामर्थ्य या गोष्टींमध्ये आहे. जगभरातल्या पालक, शिक्षण आणि मुलांना या गोष्टी खूप - खूप आवडतात.
विश्वविख्यात तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या अतिशय लोकप्रिय ग्रंथापैकी एक कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग त्याचा विमलाबाई देशपांडी यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच लोकप्रिय ठरला.
विश्वविख्यात तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या अतिशय लोकप्रिय ग्रंथापैकी एक कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग त्याचा विमलाबाई देशपांडी यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच लोकप्रिय ठरला.
एखादं वाद्य वाजवायला शिकावं मैफिलीत ते वाद्य वाजवून सर्वांकडून शब्बासकी मिळवावी असं सगळयांनाच वाटतं ! पण ही शाब्बासकी सहज थोडीच मिळते !
प्रत्येकाचं आपल्म एक क्षितिज आपलं एक आभाळ ! सुशीलकुमार शिंदे, सुरेश भट, अरविंद इनामदार, रंगा वैद्य ही लेखकाच्या आभाळाखालची माणसं; चहूअंगानं निरखलेली, मर्मज्ञ वृत्तीनं टिपलेली, वास्तवदर्शी तरीही स्वप्नवत वाटणारी आणि म्हणूनच काळजाला जाऊन भिडणारी !
धो धो पाउस पडणार अशी चिन्ह दिसू लागली. ढगांचा भयानक गडगडाट होत होता. वादळ सुरू झाले. विजा चमकू लागल्या. त्या पाठोपाठ काही क्षणांतच पावसाने रौद्ररूप धारण केलं.
12 जुलै 1961 हा पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस ! यादिवशी पानशेत, खडकवासला ही धरणे फुटली आणि पुण्यात हाहाकार उडाला
संपूर्ण जगाला सध्या पर्यावरणाच्या समस्येने ग्रासले आहे. निसर्गाने मानवाला दिलेले हवा, पाणी, जमीन हे घटक झपाटयाने प्रदुषित होत असल्याने अनेक शारिरिक आणि मानसिक आजारांना आपल्याला तोंड दयावे लागत आहे.
2014 ची लोकसभेची निवडणूक बहुमताने जिंकून केंद्रात एनडीए चे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि कार्यक्षम मंत्रिमंडळाच्या सहकार्याने त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले राष्ट्रहिताच्या आणि लोकहिताच्या अनेक धाडसी निर्णय घेतले. राष्ट्रहिताच्या अनेक योजना राबविल्या. भारतीय सेनेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना बळ मिळाले. राष्ट्रप्रथम ही घोषणा...
एकीकडे शाळा, शिक्षणसंथा, विदयापीठे यांची संख्या वाढतेय, पण त्याचबरोबर दुसरीकडे शिक्षणाचा दर्जा मात्र खालावतोय !
जे एम बॉअर यांच्या ‘As Far As My Feet Will Carry Me' या कादंबरीचा स्वैर भावानुवाद!
भारतीय समाजातील सर्व धर्म-पंथियांना समान न्याय देणारा कायदा असणे
सानेन हॉलंड येथे 1968 मध्ये जे. कृष्णमूर्ती यांच्याबरोबर काही लोकांची जी संभाषणे झाली त्यांतील पुस्तकात सुरूवातील घेतली आहेत.
बलात्काराच्या गुन्हयात त्रिपुराचा क्रमांक देशात कायम पहिला - दुसरा असतो. 65 टक्के जनता दारिद्रयरेषेखाली जगते आहे. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून शिक्षण व्यवस्थेचे तीन - तेरा झाले आहेत
समाजाची मेदवृध्दीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज वैद्यक शास्त्राला फार पूर्वीपासून वाटत आली आहे