घराघरातल्या नातवंडांसाठी आणि आजी आजोबांसाठी आजीची ही डायरी सप्रेम भेट.
काम, क्रोध, व्देष, क्षुधा, खून, आत्मनाश यांनी अकस्मात पेटून निघणारी व तितक्याच आकस्मिकपणे विझून जाणारी माणसे जी. ए. यांच्या कथेत पुन:पुन्हा दिसतात.” - डॉ. द. भि. कुळकर्णी
आचार्य अत्रे ह्यांची समृद्ध लेखणी निव्वळ आयुष्याच्या सर्वांगाला स्पर्श करून राहिली नाही तर साहित्याच्या सर्वांगाला तिने समृद्ध केले ह्याची जाणीव या पुस्तकामधून येईल.
आचार्य अत्रे यांच्या कथा
आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जिवंत आठवणींचा संग्रह. 15 ऑगस्ट पासून उपलब्ध.
या पलीकडे अध्यात्म या विषयामवर माझा काहीच अधिकार नाही. मी भगवद्गीतेवर प्रवचने करू शकत नाही, ज्ञानेश्वरीवर भाष्य करू शकत नाही.
चार अंकी संगीत नाटक
प्रस्तुत ‘एका माळेचे मणी’ या पुस्तकातील प्रारंभीचा अर्धा-अधिक भाग टिपू सुलतान या एकाच ‘मण्या’ने व्यापलेला आहे. हे म्हणजे टिपू सुलतान याचा एक निकटवर्ती अधिकारी मीर हुसेन किरमानी याने स्वत: लिहून काढलेले टिपूचे चरित्र असून ते टिपूचा अंत झाल्यावर केवळ तीन वर्षात लिहिले गेले आहे. Eka Maleche Mani by Setumadhavrao Pagadi | Best Marathi Book Eka Malehe Mani by...
पु लं. ची भाषणे,मुलाखती,लेख, निवेदन या चा संग्रह. Gathod is a famous marathi book. Gathod is a written by P L Deshpande.
Zenduchi Phule is a famous Kavita sangraha. Zenduchi Phule is written by P K Atre.
पु लं. विषयी आठवणींचा संग्रह. Jivan Tyana Kalale Ho is book of a compilation of views and articles about P.L.Deshpande and not written by him.
Karheche Pani is an Auobiogaphy of P K Atre.
लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली.
लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली.
लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली.
पु.लं.च्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारा हा संग्रह पु. लं.चं अपूर्वाईचं लेखन वाचकांच्या हाती देणारा आहे.-डॉ.अरुणा ढेरे
उत्तम कांबळे लिखित "खूप दूर पोहोचलोत आपण" हा काव्यसंग्रह आहे.
महाभारत हे एक अक्षयी, सार्वकालीन सत्य आहे. डॉ. संजय ओक यांनी महाभारतातल्या प्रमुख व्यक्तिमत्वाचा वेध अतिशय ओघवत्या भाषेत घेतला आहे.
वि.दा.सावरकर यांची आत्मकथा.An autobiography of author. Majhi Janmathep is about his experiences during the rigourous punishment of 50 years. Mazi Janmthep written by Savarkar during in punishment.
Me Kasa Jhalo is an autobiography. P K Atre only as a speaker and that too only a humorous and a satirical one.
आजपर्यंत केवळ स्थानिक श्रोत्यांनीच ऐकलेली,किंवा वृत्तपत्रांतून त्यात्या वेळी छापून आलेली पु. लं. ची भाषणे आता प्रथमच ग्रंथरुपाने प्रसिद्ध होत आहे.
भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित लतादीदींचा स्वर अखिल विश्वाच्या कानाकोप-यात अक्षय निनादत्त राहिला आहे, याचा प्रत्येक भारतीयाला आनंद व अभिमान वाटावा
कधी कधी वाटतं की दीदीसारख्या कलाकारांचा जीवनपट अशा भावनिक चढउतारांतून मांडला जावा.पण ते फारचं अवघड.कलाकार घटनांनी तयार होत नाही तर सिद्ध होतो.
आपल्याही मनाशी ह्या गजला रुंजी घालतील आणि एक ईश्वरीय शांतता आपलेल्या लाभेल.
नवयुग वाचनमाला भाग १, २ ३ व ४ मिळून १ सेट
पु लं. ची भाषणे आणि मुलाखती या पुस्तकात आहेत.
आचार्य अत्रे यांनी मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी.
हायकू हा मुळचा जपानी काव्यप्रकार मी प्रथम मराठीतून आणला.त्याला त्याचे खास मराठी रूप दिले आहे.मराठी काव्यरसिकांना हायकू हा काव्यप्रकार आता चांगलाच माहीत झाला आहे.-शिरीष पै
भाईंनी जे पाहिलं,जे अनुभवलं आणि जे आपल्याला दिलं त्याची तुलना कशाशीही होणार नाही.त्याच ठेव्यातली उलगडलेली ही काही पानं.
आजपर्यंत केवळ स्थानिक श्रोत्यांनीच ऐकलेली,किंवा वृत्तपत्रांतून त्यात्या वेळी छापून आलेली पु. लं. ची भाषणे आता प्रथमच ग्रंथरुपाने प्रसिद्ध होत आहे.
लढा म्हणणारा फक्त तू बाकी सारे पळ काढणारे लढयापूर्वीच अवसान गाळून जिवाला भिउन, कच खाणारे लढ म्हणालास तत्वांसाठी जिंकण्या, हारण्यासाठी नको लढ तुझे मुल्यांसाठी जगण्या मरण्यासाठी नको.
कार्याला जन्मजात कवचकुंडले सहज लाभली होती. इंद्राने ती दान म्हणून मागतच, स्वत:च्या अंगावरील त्वचा, मांस छेदीत रक्तबंबाळ होउन का असेना, तो ती कवचकुंडले इंद्राला दान करू शकला.
वि वा शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करण्याचा एक प्रयत्न म्हणून त्यांच्या वाड:मयीन व्यक्तित्व आणि कर्तृत्वाच्या वर्णनात्मक सूचीद्वारे घेतलेल्या शोधातून या महाकवीच्या आयुष्याचे बहुतांश पैलू दृष्टिपथात आले. त्याचा पारिपाक म्हणजेच त्यांच्या साहित्यनिर्मितीतील असंख्य पैलूंपैकी त्यांच्या मनोज्ञ लोभस व्यक्तिमत्त्वाशी निगडित असंख्य लेखकांनी...
‘The Trees', ‘The Fields', ‘The Town' या तीन कादंबर्यांत कॉनराड रिक्टर यांनी गोर्या आणि इंडियन लोकांना जगण्यासाठी किती कष्ट व किती संकटांना तोंड द्यावे लागले याचे चित्रमय वर्णन केले आहे.
तिढा ही कादंबरी आहे असे म्हणता येणार नाही. मी त्याला प्रदीर्घ कथा म्हणेन या कथेत तीन मुख्य पात्रे आहेत कलिका मिलिंद आणि मंजिरी ओघाने त्यांचे जोडीदार रितेश माधुरी आणि ऋषभ हे त्या कथेत डोकावत राहतात याशिवाय अन्य कुठलेच पात्र या कथेत नाही
मराठी सारस्वतातील एकेका दिग्गजाने पु. लं. विषयी व्यक्त केलेल्या भावनांचे हे संकलन.
ही कहाणी एका कर्तृतवान पण अनाथ मुलीची आहे. या जगात आपण येतो ते आईबाबांच्या उबदार कुशीत. त्यांच्या स्नेहल हातांवर आपण वाढतो त्यांच्या नजरेतील ममतेने आपण मोठे होत जातो
साधारणत: १९६० पासून पुढील १५-१६ वर्षांत मराठी रंगभूमीवर जे कार्यक्रम सादर केले,त्यापैकी ‘वटवट वटवट’ची संहिताचे हे पुस्तक.
Vinod Gatha by Acharya P K Atre. Vinod Gatha is for everyone in the world. Vinod Gatha teach us how to live life.