अंतराळातील गूढ’ या पुस्तकात जगातील अनेक देशांनी मोहिमांद्वारे अंतराळातील गूढ उकलण्याचा प्रयत्न कसे केले याबद्दल माहिती आहे.--पुंडलिक गवांदे
मी टेलीफोन ऑफीसात काम करत होते. काही नविन मुले मुली ट्रेनी माझ्या हाताखाली काम करत होती मी त्यांना शिकवत होते.ते त्यांच्या समस्या माझ्या पुढे मांडत होती.एक समस्या गमतीदार होती आणि त्यावर मी एक लेख लिहिला आणि गांवकरी वर्तमानपत्राला पाठवला. आठ दिवसाने तो छापून आला. त्यावेळी मला समजले, मी काहीतरी लिहू शकते.-सुनिती वाघ
पिंकीमुळे आज रमीला बेन वाचली. शाबास पिंकी. पिंकी आमची दोस्त आहे म्हणून पोलीस काकांनी पिंकीला जवळ घेतले व तिचा पापा घेतला.
भारतातील प्रत्येक राज्याचा इतिहास,स्थापना दिवस, राजधानी, राज्याचे क्षेत्रफळ, नवीन राजधानी, क्षेत्रफळ, जिल्हे, भाषा, साक्षरता, लोकसंख्या, प्रमुख नद्या, प्रमुख वैशिष्ट्ये, पर्यटनस्थळे, राज्यनृत्य, भौगोलिक रचना, प्रमुख पिके, हवामान, तेथील प्रमुख उद्योगधंदे याविषयी माहिती देणारे पुस्तक.
मुलांनी धडपड करून संकटावर मात करावी. म्हातार्या माणसांना, आजारी माणसांना मदत करावी. त्यात आनंद मिळतो हे दाखवले आहे.
आपली संस्कृती ज्ञान व विज्ञानयुक्त आहे.प्रत्येक गोष्टीचा अभ्यास विज्ञानाशी येतो.आपल्या देशात हजारो वर्षापासून खगोलशास्त्राचा तार्यांची वर्णने आहेत.हे पुस्तक वाचकांना, अभ्यासकांना व जिज्ञासूंना नक्कीच आवडेल अशी आशा करतो.-पुंडलिक गवांदे
मराठा समाजाच्या सर्व ९६ कुळांचा विचार करता या सर्व कुळांचा संदर्भासहित पुरेसा अभ्यास करुन एक समग्र संदर्भ ग्रंथ तयार केला आहे.
ज्या फौजदार आणि बीडीओ बरोबर झालेल्या बातचितची रेकॉर्डिंग करण्यात आली होती.त्यांच्या बरोबर फार मोठ्या संख्येने इतर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचार्यांना अटक करण्यात आली होती.सरकारने या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबरोबरच रितेश दिपक आणि त्यांच्या मित्रांचा सत्कार करण्याचे जाहीर केले. अशा रितीने या धाडसी मुलांनी सरकारच्या सुंदर अशा मनरेगा योजनेखाली चालणारा...
कुमारांसाठी आईची महती सांगणार्या उत्कृष्ट कथा
श्यामची आई हे साने गुरुजी लिखित हे पुस्तकात एक करुण आणि गोड
यशाचे 51 मुलमंत्र : एका लोकशिक्षकाच्या भूमिकेतून लक्ष्मण मोहिते यांनी लिहिलेला ‘यशाचे 51 मूलमंत्र’ हा ललि लेखांचा संग्रह अनेक दृष्टिने भावला. हा लेखसंग्रह म्हणजे लक्ष्मण मोहितेंनी समाजाला आखून दिलेली लक्ष्मणरेषा आहे. त्यांचा पुस्तकाचा अंतिम हेतू मानवतावादी आहे आणि हेच या पुस्तकाचे खरे लक्ष्य आहे.