नेमाडेंची कविता प्रमुख्याने आत्मचरित्रात्मक स्वरुपाची असल्याने रोजच्या जगण्याचे उर्ध्वपातन त्यांच्या कवितेत झालेले दिसते त्यांच्या कवितेतून बहुस्तरीय आत्मचरित्राचा निर्देश होतो
हिंदू या कादंबरीला 2014 सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला.Hindu is most famous Kadambari and awarded by Bhartiya Dyanpeeth Puraskar in Marathi. Hindu is written by Bhalchandra Nemade.
चांगदेव पाटलानं स्थळकाळापासून केलेला सगळा प्रवास एका सांस्कृतिक अवकाशातून घडणारी जाणिवेची यात्रा आहे आणि पात्रांचे, स्थळांचे, घटनांचे सगळे अपरिहार्य तपशील जरी एहिक आणि जडाच्या पातळीवरले असले तरी त्यांचा आशय आध्यात्मिक आहे.
‘जरीला’ कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही. Jrila is a famous marathi novel, that tell us youth unstable life. Jarila is written by Bhalchandra nemade.
“हा अवघा डोंगर पोकळ असे. कोणी इथले रिगणेनिगणे जाणे ना. मी अनादीचा अस्वस्थ गा. माते अस्वस्थाते स्वस्थ कीजो गा. हे घनघोर उग्र सृष्टितत्त्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरुन मी निखळ जीवसत्त्व होईन.” चांगदेवच्या जीवनाचे हे सारतत्व आहे. Jhool marathi book tell us our deem education system. Zhool is written by Bhalchandra Nemade.
या कादंबरीने जे निर्लेप, अकृत्रिम जगायला शिकवलं त्याची तुलना तर एखाद्या आध्यात्मिक गीतेशीच करता येईल. त्यामुळे ‘कोसला’ वाल्याचा गौरव, हा आमच्याच गाभ्यातल्या अणूरेणूंना तृप्ती देतो. ती तृप्तीची ढेकर ‘कोसला’ वाल्याने ऎकावी म्ह्णून हे पत्र. Kosla is a novel that tech us to live naturally. Kosla is written by Bhalchandra nemade.
हा एक सांस्कृतिक नाट्यसंवाद असतो. अधूनमधून तो लेखक-वाचकांमधला लवाद होऊ पाहतो. इथे त्या त्या वेळेच्या संदर्भानुरुप प्रामाणिक असणं पुरेसं असतं
साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण १४ मे २००२ रोजी श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर येथे दिलेले हे व्याख्यान आहे.
साहित्याची भाषा ह्या डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या प्रस्तुत पुस्तकात वाड्मयीन शैलीचा अभ्यास करणार्यांची प्राथमिक गरज भागवू शकतील, असे काही ले सोप्या भाषेत मांडलेले आहेत.
Sane Gurujinchya Janmashatapdi Varshachya Nimittane Tyanchya Sahityache Sarvangin Mulyamapan sahitya Academyne Eka Rashtriya Charchasatrat Kele Tyache He Sankalan.
परंपरा नसलेल्या वर्गातील लोकांना लिहिण्याची प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक.
टीकास्वयंवर या समिक्षलेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथाला, डॉ भालचंद्र नेमाडे यांना १९९१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार, कवी आणि समिक्षक, भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य अकादेमीसाठी प्रस्तुत अभंगांचे संपादन केले असून ह्यात तुकारामाच्या सर्वोत्कृष्ट ५०० अभंगाच निवड केली आहे.Bhalchandra Vanaji Nemade is a writer, poet, critic and linguistic scholar from , . Beginning with his debut novel , Nemade brought new dimensions to the world of . This was...