राजदीप सरदेसाईंचे राजकीय लेखन
डॉ. असगरअली इंजिनिअर यांचे वैचारिक लेखन
सामाजिक अन्याय आणि शोषणाविरुद्ध बंडाची प्रेरणा देऊन जाणारं पुस्तक.
ईम्तियाज गुल यांचे दहशतवादावरील पुस्तक
सहकार चळवळीतला आगळा प्रयोग म्हणजे गिरणगावात उभ्या झालेल्या ‘अपना बाजार’ चे यश.
डॉ. भाटवडेकरांचे समुपदेशनात्मक लेखन.मुलांच्या समस्या आणि पालकांचा दृष्टिकोन यावर टाकलेला प्रकाशझोत.
डॉ. भाटवडेकरांचे समुपदेशनात्मक लेखन.मुलांच्या समस्या आणि पालकांचा दृष्टिकोन यावर टाकलेला प्रकाशझोत.
लेखकाचा मुक्काम साऊथ गोव्यात आगोंदला असताना त्याला ‘अरेबियन नाईट्स’ या बीच शॅकवर येणार्या परदेशी पाहुण्यांच्या सहवासाचा अनुभव आला. या आगळ्या वेगळ्या नितळ, पारदर्शक मैत्रीचे अतूट भावबंध सांगणार्या गोष्टी.
अरविंद केजरीवाल आम आणि खास चातुर्य?लबाडी?की राजकीय प्रतिभा?
सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरूवातीच्या वर्षांच्या अनुषंगाने लिहिलं गेलेलं हे पहिलंच अधिकृत पुस्तक आहे.
बिनायक सेन यांच्या छत्तीसगडमधील कार्यक्षेत्राला भेटी देऊन घेतलेला शोध.
छोटं कुटुंब’ संकल्पनेच्या शिल्पकार आवाबाई वाडिया यांच्या जीवनावर लिहिलेलं हे पुस्तक.
तेंडुलकरांशी संबंधित हे आत्मचरित्र लेखन निखिल वागळे यांचे आहे.
इरावती कर्णिक लिखित ‘बाटलीच्या राक्षशिणीचं मनोगत’ हे पुस्तक.
भारतातील मुलांच्या लैगिक शोषणाच्या विदारक कथा
भारतीय चित्रपटशताब्दीच्या वर्षातलं हे खास पुस्तक. ते केवळ जुना काह जागवत नाही तर अगदी शाहरूख खानपर्यंतच्या कलाकारांबद्दलही मार्मिक भाष्य करतं.
चित्रपट केवळ मनोरंजन न करता त्यापलीकडेही काही देउ शकतो याचं भान आपल्या वाचकांना यावं अशी इच्छा चौकटीबाहेरचा सिनेमा हे सदर गणेशला महानगर दैनिकामध्ये लिहायला सांगताना आमच्यासमोर होती
डॉ. हिरण्मय साहा लिखित ‘डिप्रेशनवर मात’ हे पुस्तक
प्रकाश बाळ आणि किशोर बेडकिहाळ संपादित सामाजिक पुस्तक
मी केलेले रोल्स मी कधी मागितले नाहीत. ते मिळत गेले. पुस्तकाची पु्रफं चाळताना एकदम वाटून गेलं - हे आपण खरंच इतकं केलं का? काय नातं आहे या पात्रांशी? आता वाटतं, मी केलं नाही. ते झालं.
डॉ.आनंद नाडकर्णी यांचे मानसशास्त्रावरील लेखन
नसरीन मुन्नी कबीर यांनी जावेद अख्तर यांची घेतलेली मुलाखत.
ग्रेट भेट हा आयबीएन लोकमत वरचा निखिल वागळे यांचा लोकप्रिय कार्यक्रम. पंचवीस निवडक मुलाखतींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
आजच्या काळातच नव्हे तर नेहमीच अशा पुस्तकाची गरज होती. केवळ इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करायला नाही तर इस्लाम समजून घ्यायला या पुस्तकाचा फार मोठा हातभार लागणार आहे.
गावोगावच्या सत्यकथा
बाबुराव बागूलांच्या सामाजिक कथा. Jevha Mi Jat Chorli Hoti is a famous marathi book. Jevha Mi Jat Chorli Hoti is written by Baburao Bagul.
म.गांधींनी केलेल्या पहिल्या नीळीच्या सत्याग्रहाचं चित्रण
चंद्रसेन टिळेकरांचे विनोदीलेखन
कमलाकर नाडकर्णींचे नाट्यपरीक्षण
यातील कथा दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
प्रसादचं हे वाक्य ऎकलं मात्र आणि जयंतराआंनी आपला दुसरापेग त्या तिरीमिरीत घटाघटा संपवला आणि ते म्हणाले,"आता बरोबर बोललास,तुम्हाला हा देश आपला वाटत नाही...
विख्यात उर्दू कथाकार सआदत हसन मंटो यांच्या खटलेबाज कथांची सुरस दास्तान
निलीमा पोतनीस यांचे प्रवासवर्णन
डॉ. आनंद नाडकर्णींचे अनुभवकथन
डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या भीषण दंगली वरील निखिल वागळेंचे विश्लेषण.
2006 साली य. दि. फडके यांनी या पुस्तकाचे व अन्य दोन पुस्तकांचे लेखन सुरू केले होते.
काश्मिर ,रा.स्व.संघ आणि इतर लेख
य.दि.फडके यांचे सामाजिक तसेच राजकीय लेखन
मधू लिमये यांची न्यायालयीन कारकीर्द
सामाजिक कामांच्या प्रेरणांचा बोध आणि आव्हानांचा शोध
अरुण केळकरांचे अनुवादित लेखन
‘महाभारत’ ही व्यासांची वचनपूर्ती आहे. व्यासांच्या महाभारताची एक झलक वाचकांना दिसावी म्हणून हा ‘महाभारताचा पुनर्शोध’
‘राणीच्या राज्यातले कायदे’ या पुस्तकात इंग्लंडमधल्या न्यायालयीन खटल्यांची माहिती रंजक पद्धतीने दिलेली आहे.
सतीश तांबे यांचा कथासंग्रह रसातळाला ख. प च.
भारतीय घटनेची ५० वर्ष
चंद्रशेखर धर्माधिकारींचा गांधीवाद
२०१४ ते २०१७ या काळातल्या प्रमुख घटनांचा वेध या लेखसंग्रहात आहे.
मेधा कुळकर्णी आकाशवाणीत केलेले प्रयोग, या माध्यमात काम करताना त्यांना आलेले अनुभव.
हिंदी कादंबरीकार कामतानाथ यांच्या कथा जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत. त्या सामाजिक असमानतेच्या प्रश्नांशी दोन हात करतात. ते स्त्री, दलित, शेतकरी, शेतमजुर, अल्पसंख्या या सगळ्यांचे प्रश्न ऐरणीवर घेतात. पात्रांची एवढी विविधता एखादा कथाकाराच्या कथेमध्ये क्वचितच आढळते. स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाची स्वप्ने, संघर्ष, मोहभाग, संशय, संकल्प आणि परिवर्तनन यांचे...
य.डि.फडके यांनी वेळोवेळी खेळलेले काही वाद
चेंडू अचूक तडकावल्यानंतरचा टणत्कार दर खेपेला स्टेडियमभर घुमत राहतो, तशी प्रेक्षकांमधल्या चैतन्याला, उत्साहाला बहार येते. तेव्हा, अवघा आसमंत सर्वार्थानं विराटमय होऊन गेलेला असतो. याच सहस्त्रकी विराटमय पर्वाचा वेध घेणारं हे रंजक नि प्रेरक पुस्तक....
या पुस्तकात दुसऱ्या महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या १२ कथा खास रमणीय आणि वाचनीय आहेत तुमच्या-आमच्यासारख्या माणसांतल्या आत्यंतिक भलेबुरेपणाची ही आहे अस्सल बखर, अस्सल तरी अद्भुत वाटेल अशी.