मधुर संगीतामुळे गाजलेल्या हिंदी चित्रपटांची व त्यातील गाण्यांची माहिती देणारे सुटसुटीत पुस्तक म्हणजे "गाजलेल्या सिनेसंगीताची बखर"
महाकवीकालिदासाचे प्रत्यक्ष आयुष्य कसं असेल- त्याच्या साहित्याप्रमाणेच ते नाट्यमय? असंख्य चढ-उतारांनी भरलेलं? शृंगार-संपन्न होतं? कुंदन तांबे यांची आणखी एक कलाकृती.
अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर महाराष्ट्र्ात सुलतानी अंमल सुरू झाला अन तीनशे - साडेतीनशे वर्षे गुलागगिरी व हालअपेष्टांमुळे मराठी माणूस पिचून गेला.....