स्वराज्यात महिलांचा अत्युच्च आदर होता. महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार असत. त्यासाठी शिवरायांनी स्वत: आपल्या कुटुंबापासून हा आदर्श घालून दिला होता.
शिवरायांच्या आयु्ष्यातील पन्नास वर्षांपैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ.