No products
Place Order
उदय जोशी यांची ‘अस्तपर्व’ ही कादंबरी केवळ इतिहास सांगत नाही तर इतिहासाचे संस्कार करते. इतिहास म्हणजे केवळ गतकाळ, व्यक्ती किंवा घटना यांची माहिती देणं नव्हे, तर इतिहास हा माणसाच्या जीवनावर घडणारा संस्कार आहे.