पाकिस्तानातील यशस्वी सर्जिकल स्ट्राईकचा देशभर जल्लोष चालू असतानाच, चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात सापडले. त्यांच्या सुटकेसाठी भारत-पाकिस्तानच्या अधिकार्यांमध्ये चर्चेच्या अनेक फैरी झडल्या.. देशवासीयांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केल्या. भारत सरकार, देशातले असंख्य नागरिक, प्रसारमाध्यमं, संरक्षण राज्यमंत्री यांच्या प्रयत्नांना यश आलं अन् 3 महिने 21...