विकार अगदी प्राथमिक अवस्थेत असताना, शरीराने संदेश दिल्यानंतर, तो विकार दूर करण्यासाठी कृती पहिल्या चोविस तासात करायला हवी.
ग्रंथसंपादक श्री. रामचंद्र भालेराव हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे रहिवासी असून शालेय जीवनापासून हुशार व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जाणारे आहेत.