सहा वर्षे रेंगाळ्लेले महायुध्द अणुबॉंबच्या दोन सणसणीत तडाख्यांनी तड्काफड्की कसे संपले, याची कथा मोठी विलक्षण आहे.ही चित्तवेधक कहाणी हाच अणुबॉंबची कहाणी या पुस्तकचा विषय आहे.
476 साली भारतात आर्यभट नावाचा महाबुध्दिमान खगोलशास्त्रज्ञ जन्माला आला. 'आर्यभटीय' हा त्याचा ग्रंथ प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा अमूल्य ठेवा आहे.
ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका.
माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही त्याच्या शरीर मनावर,बुध्दी अन वर्तणुकीवर प्रभाव पाडण्याचे सामर्ध्य असणार्या भावी काळातील अचाट शोधांचा वेध.
विश्व ही एक भव्य कलाकृती आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाट्य आहे.
Elementary Astronomical Calculations by Mohan Apte.
इंटरनेट ही सार्या जगाला हाकेच्या अंतरावर आणणारी मानवी बुध्दीची स्तिमित करणारी झेप आहे मानवी भावविश्वाचा कायापालट करणारी ती अपूर्व किमया आहे
कसा झाला काळाच्या संकल्पनेचा उदय?कशा बदलत गेल्या त्याच्या मोजमापाच्या रिती?या साऱ्यांचा रंजक मागोवा.
जिज्ञासूंबरोबर जाणकारांनीही आवर्जून वाचावे आणि दाद द्दावी, असे हे पुस्तक.
लहानथोर सार्यांना भुरळ घालणार्या खगोलशास्त्रातील अनेक शंकांची उत्तरं देणारी
पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सार्या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान.
पदार्थविज्ञानातील जुन्या संकल्पना बाजूला सारणा-या व विश्वातील अनेक कोड्यांची उत्तरं शोधणा-या संकल्पनेची सोप्या भाषेत करून दिलेली ओळख. सापेक्षता
मोहन आपटे यांच विज्ञानपर लेखन.
मोहन आपटे यांच विज्ञानपर लेखन.
विमानयुगाच्या शताब्दीचा सचित्र इतिहास
या अद्भुत शॄंखलेचे विविध प्रकार हाच ’निसर्गाचे गणित’ या पुस्तकाचा विषय आहे.
हे गणित आणि त्यातले सिध्दांत संस्कृत भाषेतच का अडकून पडले? त्याचे आजच्या संगणकयुगाशी काही नाते आहे का? या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवणारा मौल्यवान ग्रंथ.
हे गणित आणि त्यातले सिध्दांत संस्कृत भाषेतच का अडकून पडले? त्याचे आजच्या संगणकयुगाशी काही नाते आहे का? या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवणारा मौल्यवान ग्रंथ.
मोहन आपटॆ यांचे संगणक इंटरनेट य़ंत्रमानव विषयक लेखन.
वेद म्हणजे फक्त देवांची स्तुती करणा-या ऋचा नाहीत. वैदिक वाड्मय म्हणजे निव्वळ यज्ञयाग वा कर्मकांडाची वर्णने नाहीत. वेदकालीन ऋषींनी गणिताचा मूलभूत विचार केला होता. आजही अचंबा वाटेल, असे खगोलशास्त्राचे ज्ञान त्यांनी मिळवले होते. ग्रह-तारे-नक्षत्रांच्या गतीवरून कालगणनेचे अचूक मोजमाप करणारे पंचांग ते मांडत होते. भारताची ही तेजस्वी ज्ञानपरंपरा साधार दाखवणारा...
विज्ञान हा वर्तमानकाळाचा युगधर्म आहे. सा-या मानवी जीवनाचा तो आधारच आहे. विज्ञानाने सारे मानवी जीवन आमूलाग्र बदलले. केवळ एका विसाव्या शतकात हे साध्य झाले.
प्रत्येक जनसमूहाच्या आयुष्यक्रमाचा अन् प्रत्येक संस्कृतीच्या वाटचालीचा आधार असणा-या या पाण्याच्या विविध पैलूंचा मागोवा