No products
Place Order
भारतातील निवडणुकांचा चेहरा-मोहरा गेल्या अनेक वर्षांमध्ये कशा प्रकारे बदलत गेला आणि हल्ली राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांपेक्षाही मीडिया आणि मार्केटिंग अधिक प्रभावी कसे ठरू लागले आहेत,याचा अचूक वेध हे पुस्तक घेते.