हे पुस्तक भारतातील दलितांची सध्याची परिस्थिती मांडण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीतील बदलाचाही अभ्यास करते आणि त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्यास उपायही सुचवते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर :नियोजन, जल व विद्युत विकास भूमिका व योगदान-अनेक वर्षांपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या एका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अतुलनीय कामगिरीविषयी हे पुस्तक जाणीव करून देते.