भगवान श्रीकृष्ण या विषयावर साहित्यचार्य बाळशास्त्री हरदास यांची दि. २६-३-१९५२ ते २६-४-१९५२ पर्यंत पुणे येथे झालेली व्याख्याने
जनमनाची अवस्था, परकीय शक्तीचे प्रबल पाश, नेतृत्व करणार्यांची राजमान्यता व जनमान्यता या मधली दोलायमान व केविलवाणी व कधी कधी क्षुद्र दासभावपूर्ण उक्ती व कृती....
स्वतंत्र, सार्वभौम, प्रभुतासंपन्न व प्रबल राष्ट्रनिर्मिती हे डॉ. मुंजे यांचे लक्ष्य होते.
साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची महाभारतावर झालेली व्याख्याने
साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची महाभारतावर झालेली व्याख्याने
49 वर्षाच आयुष्यात 18 ग्रथं लिहीणारे व अवघ्या 15 वर्षाच्या कालावधीत 1968 ग्रथांवर परिक्षणे लिहीणारे महाअहोपाध्याय साहित्याचार्य कै.बाळाशास्त्री हरदास हे विसाव्या शतकातील एव अलौकिक व्यक्तिमत्व.
दि. १ एप्रिल १९५५ ते १७ एप्रिल १९५५ या कालावधीत पुण्यास साहित्याचार्य श्री. बाळशास्त्री हरदास यांची झालेली व्याख्याने
पुण्यात दि. १९ एप्रिल ते ११ मे १९५६ या कालावधीत वेदातील राष्ट्रदर्शन (उत्तरार्ध) या विषयावर वीस व्याख्याने झाली, ती या ग्रंथाद्वारा प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महामहोपाध्याय सहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांच व्यक्तिमत्व विविध पैलूचं होतं.