महाभारत म्हणजे एक महाकाव्य,ज्यात विजयी पांडवांची आणि पराजित कौरवांची कथा सांगितली आहे.
विद्रोही लेखकाने महाभारताची ही दुसरी बाजू दाखवण्याचे दुर्मीळ शिवधनुष्य उचलले आणि ते लीलया पेलूनही दाखवले आहे. -बिहार टाईम्स
अचंबित करणारे कट आणि अविस्मरणीय पात्रे असलेली करस्थानं आणि सत्ता सूड आणि विश्वासघात यांची ही कथा वाचकाला खिळवून टाकणारी आहे.