या पुस्तकाच्या निर्मिती मागची मुख्य प्रेरणा आहे ती पर्यावरणसमस्येच्या निर्मूलनासाठी अखंड आयुष्य वाहून घेतलेल्या पर्यावरणतज्ज्ञ अनिल अग्रवाल यांच्या अथक परिश्रमांची!
अनुभव हा जीवनाचा एक आविष्कार आहे. आणि जीवन आपल्यापेक्षा फार मोठं असतं. त्याच्यासमोर आपण नम्रच झालं पाहिजे.
लातूर - उस्मानाबाद जिल्ह्यांतील भूकंप ही नैसर्गिक आपत्ती; पण त्यानंतरच्या काळातील बरेवाईट वर्तन - ही कहाणी माणसाची
छोट्या मुलीच्या मोठ्या लढ्याची गोष्ट । एक पंधरा वर्षांची शाळकरी मुलगी शाळेत जाण्यास नकार देते. हा गुन्हा आहे हे माहीत असूनही तो ती करते. त्यातून जगातील लाखो मुलांना स्फूर्ती मिळते. त्यानंतरच्या घटनाक्रमाने संपूर्ण जग हादरुन जाते. कोणतीही कृती छोटी नसते हेच स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्गने दाखवून दिलं आहे.
प्रतिभावंत वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांचे जीवन म्हणजे वास्तुकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. निसर्गाशी तादाम्य पावणार्याश हजारो अल्पखर्ची वास्तूंमधून ‘वास्तुकला म्हणजे गोठविलेले संगीत’ ह्या उक्तीची प्रचिती येते तसेच बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान आणि जीवनशैली उमजून येते
Laurie Baker was an "architect's architect" and he has left his footprints on the sands of time in relation to architecture with a human face. He can be regarded as the father of green architecture in India.
शेतकर्यांना वैज्ञानिक, आर्थिक व सामाजिक असे कुठल्याही प्रकारचे पाठबळ लाभत नाही. ही अवस्था बदलण्यासाठी स्वामीनाथन यांनी कृतिआराखडा मांडला आहे.
प्रस्तुत पुस्तक म्हणजे एका विशाल पार्श्वभूमीवर काही असामान्य व्यक्तिंविषयीची विनम्र कृतज्ञता आहे.