मॄत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या या थरारक कहाण्या. आपल्यातल्या प्रत्येकाला ’हरु नकोस, हा शेवट नाही’, असं सांगत राहणा-या.
या पुस्तकात केवळ लग्न जमण्याविषयीची प्रक्रिया सोपी करण्याच्या युक्त्या आहेत असे नव्हे तर जमणारं लग्न टिकावं आणि फुलावं यासाठीही खास कानमंत्र दिले आहेत.