नंदन निलेकणी यांचा युक्तिवाद या पुस्तकात मांडला आहे.
ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणा-या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी उर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस अविवाहित, सहकारी खात्यात कारकून. जगता जगता इतकी ओझी येत गेली खांदयावर की, तिचं स्वत:साठी जगणं...
शोभा डे... या नावाकडं पाहण्याच्या अनेक नजरा आणि असंख्य दृष्टिकोन. सुपर मॉडेल... सेलिब्रिटी पत्रकार अनेक बेस्ट सेलर पुस्तक नावावर असलेली ख्यातनाम लेखिका…
दूर देशाहून आलं होतं एक गोरं पाखरू. पळून आलं होतं. तुटलं होतं माणसांपासून...मातृभूमीपासून...जगण्यापासूनच ! मागावर असलेले पोलीस आणि स्वत:च्या डागाळलेल्या आयुष्याची लाज वाटणारं मन यापासून त्याला पळून जायचं होतं... लपून राहायचं होतं. ते उतरलं होतं मुंबईत. अंधारी, काळी, कलकलाटाची दुनिया, पिचलेली... तरीही ताठ उभ्या कण्याची ! क्षणात नरडीचा घोट घेणारी, क्षणात...
स्पाउज् म्हणजे लग्नाच्या नात्याने एकत्र आलेले जोडीदार. ही कहाणी आहे त्यांची. त्यांच्या लग्नाची. लग्न कशामुळे टिकून राहतात
कहाणी बेचिराख काबूलच्या सुनसान रस्त्यांवर तरंगणा-या रक्ताच्या तवंगाची... मेलेल्या मनांची, तरीही चिवटपणे जगणा-या सुंदर स्वप्नांची! कहाणी परवानाची युद्धाच्या वणव्यात होरपळणा-या प्रत्येकाचीच...
यानंतर अशी कथा जणू सांगितलीच जाणार नाही.हीच पहिली...आणि एकमेव