रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेलं श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचं हे चरित्र. वास्तविक रियासरकारांनी मराठी रियासतीच्या सुरवातीच्या भागात नानासाहेबांचे राज्य कारभार आणि पानिपत प्रकरण असे दोन भाग केले होते. पण ते संबंध घडमोडीसंबंधी असल्याने असदेसाईंनी नानासाहेबांच्याविषयीची मते परस्पराविरुध्द होती.