No products
Place Order
कथांचे मुख्य आशयसूत्र ‘स्त्री-पुरुष नात्यांचा शोध’ घेण्याचाच असल्याचे जाणवते. सुषमाताईंच्या कथातून केवळ सामाजिक प्रश्नां च्या उहापोहात न अडकता मानवी जीवनाचे दर्शन घडते…