तुलना होऊ न शकणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीबरोबर मुकाबला करताना आपल्या मनाची पकड घेणारी आणि चांगली कामे करण्यास उत्तेजन देऊन आश्चर्यचकित करणारी, धैर्य आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवणारी ही सत्य कहाणी. अन्यायाविरुद्ध उठणारा फक्त एक आवाज किती किमया करू शकतो, याचा प्रत्यय देते.