‘आलोक’ या कथासंग्रहातले नव्या वास्तवाचे चित्रण, निसर्ग-पाऊसपाण्याचे वर्णन, खेडयापाड्यापर्यंत पोहोचलेले वेडेवाकडे, भ्रष्ट, बेमुर्वत राजकारण आणि ग्रामीण बोली-शैलीचा नवा, अचूक साज याचे अभिनव रसायन वाचकाला गुंग करून टाकते. (२०१६- साली - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - लघुकथा)
गोठलेल्या स्निगधतेला वितळविणारे असे काही तरी पेरावे हा या लेखनामागचा उद्देश होता. अर्थात काही चांगले उगवून येण्यासाठीच.
लेखक आसाराम लोमटे यांच्या लेखांचा संग्रह. अंतर्मुख करणारे, कधी आतल्या आत स्वत:लाच तपासायला लावणारे, साचलेपणा जरा खरवडून काढणारे, गोठलेल्या स्निग्धतेला वितळविणारे असे काही तरी पेरावे हा या लेखनामागचा उद्देश.