आत्मकथा : भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याने मनापासून वाचावा असा देशप्रेम, कष्ट, आधुनिकता व मानवता यांचा विलोभनिय महान संगम म्हणजे पंडितजींची आत्मकथा. मूळ आत्मचरित्राचे अनुवादक श्री. ना.ग. गोरे यांच्या कुशल लेखणीतून केलेला संक्षेप...
स्वातंत्र्यानंतर आणि आत्ताच्या काळातल्या पिढीला पंडित नेहरू माहिती असले तरी त्यांच्याविषयी, भारतातल्या तत्कालीन राजकारण, समाजकारण यांविषयी सखोल माहिती असेलच असे नाही.त्या दृष्टीने नेहरूंची ही आत्मकथा उपयुक्त ठरते.
पंडित जवाहरलाल नेहरु लिखित ‘भारताचा शोध’ अनुवादक साने गुरुजी / ना. वि करंदीकर.
1928 च्या उन्हाळयात माझी मुलगी इंदिरा हिमालयात, मसूरीला होती आणि मी पायथ्याशी सपाटीवरील प्रदेशात होतो. त्यावेळी ही पत्रे मी तिला लिहिली. दहा वर्षांच्या मुलीला लिहिलेली ही वैयक्तिक पत्रे आहेत. पण माझे मित्रांना त्यात काही विशेष आढळले आणि ही पत्रे वाचकांसमोर ठेवावीत हा त्यांचा सल्ला मी मानला.
जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन 1 (खंड १ ला व २ रा)
जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन 2 (खंड ३ रा व ४ था)
Indian wryly admit that 'India grows at night'. But that is only half the saying: the full expression is 'India grows at night . . . When the government sleeps'. Suggesting that the nation may be rising despite the state.