The judiciary has been the one sturdy dyke that has saved us from the excesses of rulers. But recent events remind us of the cracks that have formed: the quality of individuals apart, even the institutional arrangements that had been put in place to preserve the purity and independence of the institution-the collegium, conventions governing the way cases...
‘Anita Gets Bail' आपल्या न्यायालयांमध्ये काय चालले आहे? त्या संदर्भात आपण काय करायला हवे आहे?
तीस वर्षांपूर्वीपर्यंत चीन आणि भारत एकाच पातळीवर होते. त्यानंतरच्या काळात पडलेला फरक किती मोठा आहे? त्याचा भविष्यावर कसा परिणाम होऊ शकतो.
जनतेला सक्षम करू शकणारी शासनव्यवस्था यासाठीची पहिली गरज, खरी परिस्थिती काय आहे हे खणून काढा, त्या परिस्थितीची संपूर्ण नोंद करा आणि ती नोंद जनतेसमोर ठेवा. आज शासनाची खरीखुरी स्थिती काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभवलेल्या व्यक्तीने ती स्थिती उघड करून दाखवण्यासाठी तयार केलेला हा दस्तऐवज. आजची ही परिस्थिती संपूर्णपणे आणि 'आज-आत्ता' का बदलली पाहिजे हे...
`जेव्हा चांगल्या लोकांना `चांगले' म्हणून मान्यता दिली जाते, पण त्यांना पदोन्नती दिली जात नाही; जेव्हा दुष्ट लोकांना ओळखूनसुद्धा बाहेर काढले जात नाही; जेव्हा भ्रष्टाचारी सत्तेत असतात आणि चांगल्या लोकांना देशोधडीला लावले जाते; तेव्हा देशाचे भयानक नुकसान होते.’’
‘टी’ आणि ‘एफ’ ही दोन्ही अक्षरं ‘कॅपिटल’ आणि ‘इटॅलिक्स’मध्ये असं असेल तर? हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बर्याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो?
त्यांची विचारसरणी, त्यांच्या करामती आणि ठकबाजी. एकंदरीत सर्वकाळ सर्व संस्थांवर कबजा करा, सगळीकडून लाभ उठवा.
भारतीय समाजाला लागलेल्या जातिभेदाच्या रोगावरचा आरक्षण हा उपाय आहे, असे मानणार्यांसाठी हे पुस्तक म्हणजे सणसणीत टोला आहे.
भारतीय संसदीय प्रणाली
Speculations around and about ramakrishna paramahamsa and ramana maharshi.
लष्करी सज्जतेपलीकडची गरज