वि स. वाळिंबे यांनी लिहिलेले इंदिराजींचे चरित्र
हा रायक्लब अथवा सोनेरी टोळी म्हणजे माझ्या मित्रमंडळीनी सांगितलेल्या गोष्टी, स्वत:चा अनुभव, निरीक्षण आणि कल्पना या सर्वांचे एकीकरण असून त्यात कपनेच्या ब्रशने ठिकठिकाणी बरेच उठावदार हात मारलेले असे हे स्वतंत्र चित्र आहे. असो. -- नाथ माधव.
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता.वज्राघात ही कादंबरी इतिहास व दंतकथा या दोन आधारस्तंभ असलेली एक ऐतिहासिक कादंबरी.