महाराष्ट्रात गेल्या ७० वर्षांत उदअयास आलेल्या व प्रामुख्याने बहुजन समाजातील आठ उद्योजकांचा प्रेरणादायी आलेख .
मराठी माणसाने स्वत:च्या हिंमतीवर नवनवीन उद्योगधंदे सुरू करून मराठी माणूस फक्त नोकरीच करू शकतो या संकल्पनेला छेद दिला आहे.याची प्रचिती या पुस्तकातून येते.
या ग्रंथातील प्रत्येक उद्योजक म्हणजे एका मानवी मूल्याचे प्रतिक आहे.