सॉक्रटिसने प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून संवाद केला होता. त्या स्वरुपाचा हा प्रयत्न आहे. भारताचा आशय सांगणारे हे पुस्तक सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचे ठरु शकते. ‘आम्ही भारताचे लोक’ काय करु शकतात, हे यातून अधोरेखित होते. ‘आयडिया ऑफ इंडिया’ सांगणारी ही संवादी पत्रे सर्वांनी वाचायला हवीत. ...- पृथ्वीराज चव्हाण